जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम पाहात असलेले जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्याच्या गृह विभागानं काल यासंदर्भातला आदेश जारी...

‘ओबीसी’ दिव्यांग तसेच विधवा यांना हक्काचे घर देणार – मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई : 'ओबीसी'मधील दिव्यांग तसेच विधवा यांना हक्काचे घर देण्यासाठी रमाबाई आंबेडकर घरकुल योजनेच्या धर्तीवर नवीन योजना तयार करावी, असे निर्देश इतर मागासवर्गमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले....

2 ते 4 जुलै दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज

मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज मुंबई : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दि. 2 ते 4 जुलै दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे....

शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत प्रवेशासाठी १६ फेब्रुवारीपासून अर्ज भरता येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : आर-टी-ई अर्थात शिक्षणाचा अधिकार कायद्या अंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाचे ऑनलाईन अर्ज येत्या १६ फेब्रुवारीपासून भरता येतील अशी माहिती शालेय शिक्षण...

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय परीक्षा पुढं ढकलल्या

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढं ढकलल्या असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख...

म्हाडाची भरती परीक्षा सोमवारपासून

मुंबई (वृत्तसंस्था) : म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माणआणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या सरळ सेवा भरतीमध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्याकरिता येत्या ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने परीक्षा...

केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घरावर मोर्चा काढणाऱ्या १०० काँग्रेस कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हे...

मुंबई (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महाराष्ट्र काँग्रेससंदर्भात कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत, औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काल केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घरावर...

मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी; शेतकऱ्यांना दिलासा!

मुंबई : राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात...

मुंबई महापालिकेने लहान मुलांसाठी ५०० खाटांचं जंबो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं विशेष खबरदारी घेत वरळी इथं लहान मुलांसाठी ५०० खाटांचं जंबो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय...

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं. मुंबईत शहर काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, यांच्यासह काँग्रेस नेत्या आणि शालेय शिक्षणमंत्री...