प्रीमियम शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : बांधकाम क्षेत्राला बळकटी देण्यासाठी मुंबई महापालिकेनं प्रीमियम शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला शिवसेना, काँग्रेस, समाजवादी पक्षानं पाठिंबा दिला आहे.
तर भाजपानं काही...
१३ वर्षाच्या मुलीचा होणारा बालविवाह पोलीसांनी घटनास्थळी जाऊन रोखला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यात निपाणी इथं १३ वर्षाच्या मुलीचा होणारा बालविवाह पोलीसांनी घटनास्थळी जाऊन रोखला.
शहरातल्या चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांना यासंदर्भात माहिती मिळाल्यानं...
निर्बंध लावल्यानंतरच्या काळात वैद्यकीय सुविधा वाढवण्याबाबत तातडीनं कार्यवाही करावी – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय सुविधा वाढवण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते...
औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नवीन नाव तूर्तास न वापरण्याची मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना
मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नवीन नाव तूर्तास न वापरण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. या नामांतराला विरोध करणाऱ्या याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत, अंतिम अधिकृत...
बचतगट चळवळीतून महिलांनी उद्योग-व्यवसायांचे मालक बनावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ, देशभरातील बचतगट, महिला कारागीर सहभागी
मुंबई : महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. महिलांनीही आता बचतगटाच्या चळवळीत सहभागी होऊन आपला विकास साधत उद्योग-व्यवसायांचे मालक बनले पाहिजे....
ठाणे जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकांनी अधिक वेगाने रुग्ण आणि संपर्क शोधावेत – मुख्यमंत्री
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील कोरोना साथीचा संसर्ग रोखणे खूप गरजेचे आहे यासाठी सर्व पालिकांनी ट्रॅक एन्ड ट्रेस वर जास्तीत जास्त भर देऊन एकेका रुग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे महत्त्वाचे...
मराठा समाजाच्या न्याय हकासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही; सर्वांना विश्वास घेऊन ही न्यायालयीन...
मात्र कुणी राजकारण करून समाजाचे माथे भडकावू नये
मुंबई : मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे...
विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याचा निर्णय केंद्रीय संसदीय बोर्डाचा ; या संबंधी प्रदेश भाजपाचा...
मुंबई (वृत्तसंस्था) : काही नेते आणि मंत्र्यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याचा निर्णय केंद्रीय संसदीय बोर्डानं घेतला होता. प्रदेश भाजपाचा या निर्णयीशी काही संबंध नाही, असं स्पष्टिकरण माजी मुख्यमंत्री...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट
विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल राज्यपालांनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य म्हणून...
पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती गठित करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
कोल्हापूर : पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. कोणत्याही प्रश्नाला, समस्येला वाचा फोडण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करतात. पत्रकारांनी मागणी केलेले प्रश्न मार्गी लावण्यात येतील, पत्रकार सन्मान योजनेचा...











