आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पदक विजेत्या ८ खेळाडूंना आणि त्यांच्या मार्गदर्शकांना राज्य सरकारकडून विशेष पुरस्कार जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं आंतराष्ट्रीय स्तरावरच्या राज्यातले ८ पदक विजेते खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांना विशेष क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. यात कुस्तीपटू विजय पाटील, नरसिंग यादव, राहुल आवारे,...
सातारा शहरात टाळेबंदी
मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने माण तालुक्यातील दहिवडी इथं आजपासून पुढे तीन दिवस उस्फुर्त टाळेबंदी पाळण्याचा निर्णय ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासनानं घेतला आहे....
गतिमंद बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दोषी आरोपीला न्यायालयानं सुनावली मरेपर्यंत जन्मठेप
मुंबई (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यात आठ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोषी आरोपीला न्यायालयानं, मरेपर्यंत म्हणजे नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप, आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जळगाव जिल्ह्यात...
परप्रांतीय मजूरांसाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र
मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीची मुदत दि. 3 मे रोजी संपत आहे. टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरु झाल्यास,...
कोरोना हॉटस्पॉट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी आरोग्य सेतू ॲपचा प्रभावी वापर आवश्यक – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्याकरिता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, हॉटस्पॉट ओळखण्यासाठी ‘आरोग्यसेतू’ ॲपचा प्रभावी वापर करता येऊ शकतो, यासाठी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे,...
राज्यपालांच्या हस्ते उत्तर पूर्व मुंबईतील कोरोना योद्धांचा सत्कार
मुंबई : सेवेचे फळ मिळो वा न मिळो, भारतातील प्रत्येक व्यक्तींमध्ये करुणा, सेवाभाव व इतरांना मदत करण्याची उपजत भावना आहे. ‘सेवा परमो धर्म’ ही येथील शिकवण आहे. हा करुणा भाव व सेवाधर्म जोपासला तर...
ज्येष्ठ संपादक वामनराव तेलंग यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई : ज्येष्ठ संपादक वामनराव तेलंग यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या साहित्यिक, पत्रकारितेच्या चळवळीचा मार्गदर्शक, प्रेरणास्रोत हरपला आहे. तेलंग साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली पत्रकार, साहित्यिकांची पिढी त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा समर्थपणे पुढं...
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – सामाजिक न्याय व विशेष...
मुंबई : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा व नवनवीन योजनांचे प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी...
औद्योगिक वसाहतीतल्या कामगारांना किमान वेतन न देणाऱ्या कंपन्यांविषयी तक्रार मिळाली तर तत्काळ कारवाई केली...
मुंबई (वृत्तसंस्था) : औद्योगिक वसाहतीतल्या कामगारांना किमान वेतन न देणाऱ्या कंपन्यांविषयी तक्रार मिळाली तर अशा कंपन्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असं कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी म्हटलं आहे. ते...
बेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध व्हा, गर्दी टाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील...
स्थलांतरितांसाठी १ हजार केंद्रे, दोन ते सव्वादोन लाख मजुरांची व्यवस्था
चाचणी केंद्रे वाढल्याने पॉझेटिव्ह रुग्ण वाढले, पण बरे होऊन घरी जाणारे रुग्णही आहेत
शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात नाही
एसी न लावण्याचे, थंड पेय...











