मुंबईत बेस्टच्या सेवेत असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांना रोज भोजनभत्ता – अनिल परब
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत बेस्टच्या सेवेत असलेल्या सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार रोजच्या रोज भोजनभत्ता द्यावा, असे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहेत.
गेली दोन महिने १ हजार...
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची आज एकमतानं निवड करण्यात आली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहात याबाबतची घोषणा केली.
उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे आणि...
घरोघरी शौचालय उपलब्ध असतानाही ते न वापरणाऱ्या ग्रामस्थांना नोटीसा देण्यात येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : ग्रामीण जनतेत शौचालय वापराचं महत्त्व बिंबवण्यासाठी विविध जनजागृतीचे विविध उपक्रम राबवावेत अशी सूचना उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी केली आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जल जीवन...
सुरक्षित स्थळी हलवलेल्या रहिवाशांची कोविड-१९ चाचणी करण्यात येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित स्थळी हलवलेल्या रहिवाशांची कोविड-१९ चाचणी करण्यात येणार आहे. त्यांना निवारा शिबिरांमधे २ दिवस निरीक्षणाखाली ठेवल्यानंतरच घरी जाता येईल.
आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी...
आंबेडकरी चळवळीतील सच्च्या अनुयायास आपण मुकलो-सदानंद फुलझेले यांच्या निधनाने मुख्यमंत्र्यांना शोक
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांच्या निधनाने दीक्षाभूमीसाठी आपले आयुष्य समर्पित केलेल्या आंबेडकरी चळवळीतील एका सच्च्या अनुयायास आपण मुकलो आहोत, अशा...
संचारबंदींचा कालावधी वाढविण्यासंदर्भात विचार सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदींचा कालावधी १४ एप्रिलनंतरही वाढविण्यासाठी विविध राज्य सरकारं आणि तज्ञांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे. त्यामुळं हा कालावधी वाढविण्यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली...
धानखरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई करणार
मुंबई : सन 2020-2021 च्या खरीप हंगामातील धान /भरड धान्य खरेदीमध्ये जर गैरव्यवहार झाले असतील तर गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा...
रत्नागिरी येथे आणखी दोन कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर
मुंबई, दि.१७ : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे आज आणखी दोन ऑलिव्ह रिडले सागरी कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवून समुद्रकिनारी सोडण्यात आले.रेवा आणि लक्ष्मी अशी या कासवांची नावे आहेत. काल ‘वनश्री’ नावाचे...
महिला बचतगटांच्या उत्पादनांचा ११ व १२ रोजी दीपावली मेळावा – महिला व बालविकास मंत्री...
मुंबई : महिला बचत गटांची विविध उत्पादने, दिवाळी फराळ आणि दिवाळी उपयोगी साहित्याला बाजारपेठ मिळावी यासाठी मुंबई शहरातील स्वयंसहायता बचत गटांचा उद्या मंगळवार दि. ११ आणि बुधवार दि. १२ ऑक्टोबर...
दिवाळीनिमित्त दिल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिध्यामध्ये मैदा आणि पोह्याचाही समावेश
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शिधापत्रिकाधारकांना या वर्षी दिवाळीनिमित्त शंभर रुपयात ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. आनंदाचा शिधा...