सेवाग्राम ही प्रेरणा देणारी भूमी – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत सेवाग्राम येथील एमजीआयएमएस संस्थेचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे हे 150 वे जयंती वर्ष आहे. ग्रामीण भागात महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारीत पहिले वैद्यकीय महाविद्यालय...

‘माविम’च्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख ३५ हजार रुपयांची मदत

बचत गटांच्या महिलांच्या एक-एक रुपयाने बनली लाखोंची रक्कम मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने (माविम) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी 11 लाख 35 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे....

मुंबईत दिवाळीनंतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात दिवाळीनंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी...

महापरिनिर्वाण दिन : ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अभिवादनपर संदेश

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रीमंडळातील सदस्यांचा अभिवादनपर संदेश असलेला विशेष कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ६ डिसेंबर रोजी प्रसारित होणार...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवसायानिमित्त येणाऱ्या नागरिकांची आता केवळ नोंदणी आणि थर्मल तपासणीच होणार – पालकमंत्री...

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवसायानिमित्त येणाऱ्या नागरिकांना केवळ नोंदणी आणि थर्मल तपासणी करणे आवश्यक असल्याचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.  आज...

साहित्य महोत्सवांच्या माध्यमातून भारतीय भाषांमधलं साहित्य जगापुढे आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं राज्यपालांचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : लिटफेस्ट अर्थात साहित्य महोत्सवांच्या माध्यमातून भारतीय भाषांमधलं साहित्य जगापुढे आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न झाले पाहिजेत असं आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केलं. राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत...

मुख्यमंत्री सहायता निधीला आत्तापर्यंत १ लाख २९ हजार जणांनी केली मदत

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री सहायता निधीला आत्तापर्यंत १ लाख २९ हजार जणांनी मदत केली असून, त्यातून आतापर्यंत ३६१ कोटी ३२ लाख ५७ हजार ५९९ रुपये जमा झाले असल्याची माहिती...

कामगारांच्या हक्कांचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी – कामगारमंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्याच्या विकासात कामगार महत्त्वाचा वाटा देत असतात. त्यामुळे राज्यातील संघटित आणि असंघटित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या  कामगारांच्या हक्कांचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी...

मराठवाड्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर महिन्यात मराठवाड्यात अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा, आज केंद्रीय पथक करत आहे. औरंगाबाद, पैठण आणि गंगापूर तालुक्यातल्या ९ गावात केंद्रीय पथकानं नुकसान झालेल्या शेतांची प्रत्यक्ष पाहणी...

संवाद हृदयाशी आणि जीवलगाचं आतिथ्य!

मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर आणि उदगीर इथं कृषी महाविद्यालयात प्रशिक्षणासाठी आलेले आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील विद्यार्थी. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू झालेला लॉकडाऊन पाहता, आपल्या घराकडे निघाले. मूळचे...