उस्मानाबाद जिल्ह्यात ३ उद्योजकांना हॅन्ड सॅनिटायझर निर्मितीचा परवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, हात स्वच्छ करण्यासाठी लागणाऱ्या हॅण्ड सॅनिटायझर चा तुटवडा लक्षात घेऊन, राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनानं  उस्मानाबाद जिल्ह्यात ३ उद्योजकांना हॅन्ड...

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर कोल्हापुरच्या श्री महालक्ष्मीअंबाबाई देवीच्या ऑनलाईन दर्शनात वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोल्हापुरातलं श्री महालक्ष्मीअंबाबाई मंदिर १७ मार्चपासून बंद आहे. तेव्हापासून देवीचं लाईव्ह दर्शन घेण्यासाठी भाविकांची संख्या दुप्पट झाली आहे. आजपर्यंत पंचवीस लाख भाविकांनी देवीचं...

अमरावती, नागपुर आणि वाशिममध्ये अवकाळी पावसाची हजेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यात आज गारपीटीसह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी तर मोठ्या आकाराच्या गारा पडल्या. नागपुरातही आज  अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. वाशिम शहरात आज मध्यरात्री १...

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचं संकट भीषण होत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री केयर्स, प्रधानमंत्री सहायता निधी, मुख्यमंत्री सहायता निधी या कोशात सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरु झाला...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य, जिल्हा आणि महानगरपालिकास्तरावर सनियंत्रण समित्या

मुंबई :  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यासंदर्भात तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गरजूंना निवारागृह, पाणी, अन्नधान्य तसेच भोजन...

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज; आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून देणार – सांगली जिल्ह्याचे...

अनुषंगिक साहित्याची तात्काळ खरेदी करण्याचे निर्देश सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असून प्रशासनाचे परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण आहे. या संकटाचा मुकाबला करत असताना आवश्यक तो सर्व निधी...

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा – आदिवासी विकास मंत्री ॲड....

मुंबई : राज्यातील लॉकडाऊनमुळे राज्यात विविध भागात अडकलेल्या तसेच अन्नावाचून हाल होत असलेल्या आदिवासी बांधवांचा शोध घेऊन त्यांच्या निवाऱ्याची तसेच जेवणाची सोय करण्याचे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड....

राज्यातले ३५ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त तर कोरोनाबाधितांची संख्या २०३

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी ३५ जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. सध्या १६० रुग्ण  रुग्णालयात दाखल आहेत. सध्या राज्यात कोरोना ग्रस्तांची संख्या २०३  झाली आहे....

गरजू, गरीब आणि कामगार यांच्यासाठी निवास व भोजन व्यवस्था करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाचे...

मुंबई : कोरोनाचा प्रभाव वाढू नये, यासाठी केलेल्या उपाय योजनांमुळे अडकलेल्या गरीब व गरजू नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचे तसेच लॉकडाऊनमुळे अडकलेल्या तसेच आपल्या मूळ गावी जाणाऱ्या राज्यातील व परराज्यातील...

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा उपलब्ध

मुंबई : सध्या देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस यंत्रणेमार्फत ई-पास देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली असून...