पाच वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड गरजेची आहे. यासाठी राज्य शासनाचा दरवर्षी दहा कोटी वृक्षलागवडीचा संकल्प आहे. येत्या पाच वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे वन...

शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : सामाजिक न्याय विभागातील शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य विनायक मेटे यांनी सामाजिक न्याय विभागातील शिष्यवृत्ती...

पंचायतराज संस्था पदाधिकाऱ्यांनी गावाला स्वयंपूर्ण, गावकऱ्यांना आत्मनिर्भर बनवावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांना यशवंत पंचायतराज पुरस्कार प्रदान मुंबई : पंचायतराज संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना मोफत सुविधांचा लाभ मिळवून देण्याच्या मागे लागू नये. त्यामुळे ग्रामस्थ परावलंबी होतात. विकासाला चालना देण्यासाठी गावाला स्वयंपूर्ण...

महिला अधिकाऱ्यांच्या समस्या असल्यास थेट संपर्क साधा – महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांचे...

राजपत्रित अधिकारी महासंघ, दुर्गा मंचच्या वतीने महिला दिन साजरा मुंबई : राज्यभरात विविध विभागात, जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशासनात महिला अधिकारी काम करीत असून या महिला अधिकाऱ्यांना काही अडचणी असतील किंवा त्यांच्या काही...

पुणे, मुंबई आणि ठाणे येथे प्रत्येकी १ रुग्ण कोरोना बाधित

राज्यातील बाधित रुग्णांची संख्या १४ वर  - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : राज्यात आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.  यातील एक रुग्ण पुणे येथील असून या ३३ वर्षीय पुरुषाने...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना दिलासा; उमेदवारी अर्जासाठी असलेल्या जातपडताळणी प्रमाणपत्राच्या अटीमध्ये सूट – ग्रामविकासमंत्री हसन...

मुंबई :  जातवैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करु न शकणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. आता त्यांना जातपडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला तरी निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरता येणार...

राज्यात ३६५ दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली पाहीजे – राज ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ३६५ दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली पाहीजे असं मतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. ते आज औरंगाबाद इथं मनसेच्या...

कोरोना तपासणी केंद्र वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू – अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात मुंबई, नागपूर आणि पुणे इथेच कोरोना संशियांच्या नमून्यांची तपासणी होत असल्यानं गर्दी होत आहे. त्यामुळे तपासणी केंद्र वाढवण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

पोलीस कर्मचाऱ्यांना २५०० रुपये वैद्यकीय भत्ता वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वार्षिक आरोग्य तपासणीसाठी राज्यातल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिला जाणारा वैद्यकीय भत्ता, राज्य शासनानं वार्षिक ५०० रुपयांवरून अडीच हजार रुपये इतका वाढवला आहे. पोलीस विभागाबाबत शिवसेनेचे आमदार विलास...

ऑटो रिक्षा साठी हॅपी अवर या संकल्पनेला मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : खटुआ समितीच्या शिफारसीनुसार ऑटो रिक्षा साठी हॅपी अवर या संकल्पनेच्या अंमलबजावणीला, राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. हॅपी अवर या संकल्पनेनुसार दुपारी १२ ते ४ या वेळेत, प्रवाशांना...