उपयोगिता प्रमाणपत्रं सादर न करणं म्हणजे घोटाळा नाही – देवेंद्र फडणवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : उपयोगिता प्रमाणपत्रं सादर न करणं म्हणजे घोटाळा नाही, असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं विधानसभेत दिलं. कॅगच्या अहवालामध्ये गेल्या सरकारच्या काळात ६५ हजार...
राज्याची आर्थिक स्थिती खालवण्यासंदर्भात कॅगनं दिलेल्या अहवालाची राज्य सरकारनं सखोल चौकशी करावी – शरद...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याची आर्थिक स्थिती खालवण्यासंदर्भात कॅगनं दिलेल्या अहवालाची राज्य सरकारनं सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते पुण्यात वार्ताहर परिषदेत...
आर्थिक मंदीवरील लोकांचं लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व कायद्याची खेळी केला असल्याचा राज ठाकरे यांचा आरोप
मुंबई (वृत्तसंस्था) : देशात दंगलीसदृश्य परिस्थिती आहे, मात्र मोर्चे काढणाऱ्या अनेक लोकांना या कायद्यांबाबत माहिती नसल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत...
मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर काल संध्याकाळी शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन नागरीकत्व सुधारणा कायद्याला दिलं...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर संध्याकाळी शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन नागरीकत्व सुधारणा कायद्याला समर्थन दिलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना समर्थन देणाऱ्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. या रॅलीचे...
महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतक-यांचं ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचं दोन लाख रुपयांपर्यंतचं थकीत...
मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतक-यांचं ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचं दोन लाख रुपयांपर्यंतचं थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. ही योजना...
गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती – जयंत पाटील
नागपूर : राज्य शासनाने गिरणी कामगारांना घरे पुरविण्यासाठी सुरु केलेल्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी लोक प्रतिनिधी व गिरणी कामगार संघटना प्रतिनिधी यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री...
विदर्भ व कोकणातील रोजगार संधी वाढविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणार – सुभाष देसाई
नागपूर : शासकीय नोकऱ्यांमध्ये विदर्भ व कोकणातील तरुणांचा जास्तीत जास्त समावेश व्हावा, यासाठी त्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून विदर्भ व कोकणात रोजगार संधी वाढविण्यासाठी कालबद्ध...
शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधिमंडळात घोषणा
नागपूर, दि. 21 : राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019’ ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. सप्टेंबर 2019 पर्यंत या...
राष्ट्रगीताने विधानपरिषद व विधानसभेचे कामकाज संस्थगित; २४ फेब्रुवारीला पुढील अधिवेशन
मुंबई : राष्ट्रगीताने हिवाळी अधिवेशन संस्थगित करण्यात आले. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईत होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी तर विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी...
वित्तमंत्री जयंत पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची ‘सुयोग’ला भेट
नागपूर : वित्त व नियोजन मंत्री जयंत पाटील आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुयोग येथे भेट देऊन पत्रकारांशी वार्तालाप केला. विधिमंडळ सभागृहाचे वृत्तांकन करण्यासाठी मुंबईवरुन आलेले पत्रकार सुयोग येथे वास्तव्यास...











