शेती पूरक व्यवसायांना राज्य शासनाची पत हमी

मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या शेती पूरक व्यवसायासाठीच्या कर्जांना राज्य शासन पतहमी देणार आहे. आतापर्यंत महामंडळाच्या योजनेचा लाभ 7 हजार 866 जणांना मिळाला असून बँकेमार्फत 400 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले....

चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध करार – राज्यमंत्री दीपक केसरकर

मुंबई : राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कोकण विभागातील सिंधुदुर्ग व विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विविध पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ, पर्यटन...

३३ कोटी वृक्षलागवडीचे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण

वृक्ष लागवडीत मागे राहिलेल्या जिल्ह्यांनी वृक्षलागवडीस वेग द्यावा - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई : राज्यात आजपर्यंत ३१ कोटी २० लाख ०७ हजार ७३७ वृक्षलागवड झाली असून ही ३३ कोटी संकल्पाच्या...

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नगर जिल्ह्यातील ३ प्रादेशिक योजनांना प्रशासकीय मान्यता – पाणीपुरवठामंत्री बबनराव...

मुंबई : वारंवार दुष्काळ पडत असल्याने निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील मौजे धांदरफळ बु., मौजे जवळेकडलग, मौजे निमगांव भोजापूर व इतर ३ गावांच्या...

शेतकरी आत्महत्या वाढवणाऱ्यांकडे जायचे कशाला? : शरद पवार

नवी मुंबई : ज्यांच्या सत्तेच्या काळात बेरोजगारी वाढली, शेतकरी आत्महत्या वाढल्या त्या सरकारकडे जायचे कशाला? सत्तेसाठी तिकडे जाणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असा शब्दात भाजपवासी झालेल्या नेत्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष...

शिवसेना – भाजप युतीची घोषणा 19 सप्टेंबरला होणार

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी व्यक्‍त केली शक्‍यता मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीची घोषणा 19 सप्टेंबरला होण्याची शक्‍यता असल्याचे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी म्हटले...

मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी 2009च्या राज्य सरकारच्या योजनेला पुनरूज्जीवित करणार-आठवले

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी माहिती देतांना आठवले म्हणाले की, मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने...

मराठवाड्यातील गावागावांपर्यंत पाणी पोहोचविणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण औरंगाबाद : स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान, कारावास व त्यांनी सहन केलेल्या अनन्वित अत्याचारातून मराठवाडा निजामांच्या जोखडातून मुक्त झाला. आपल्याला यापुढे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करावयाचे आहे. त्यासाठी शासनाने...

राज्य सेवा परीक्षा-२०१७ व २०१८ मधील पात्र ५०६ उमेदवारांच्या नियुक्ती प्रस्तावास शासनाची मान्यता; प्रशिक्षण...

मुंबई : राज्य सेवा परीक्षा-2017 आणि 2018 मध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली असून या उमेदवारांना एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमअंतर्गत रुजू होण्याचे आदेश काढण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन...

आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून ४३ लाख रुग्णांना जीवदान – आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून ऑगस्ट अखेरपर्यंत 43 लाख 15 हजार रुग्णांना सेवा देऊन त्यांचे प्राण वाचविले आहेत, असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 108 क्रमांक...