राखी हलदरनं पटकावलं सुवर्ण पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलकाता इथं सुरु असलेल्या ३५ व्या राष्ट्रीय महिला भारोत्तोलन स्पर्धेत ६४ किलो प्रकारात  बंगालच्या राखी हलदरनं  सुवर्ण पदक  पटकावलं. ९३ किलो  स्नॅच प्रकारात आणि ११३ किलो...

इराणमधील ६ भारतीयांची सुटका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये गेल्या ११ महिन्यांपासून ओलीस असलेल्या सहा भारतीय नागरिकांची सुटका झाली असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे. हे सर्वजण अब्दुल रझ्झाक या जहाजावर...

चीनमधे कोरोना बळींची संख्या ५६४ वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ५६४वर गेली आहे. या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही 28 हजार ६० वर पोचली आहे. चीनबाहेर या विषाणूच्या...

ज्येष्ठ अभिनेते किर्क डगलस यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉलिवुडचे जगप्रसिद्ध  ज्येष्ठ अभिनेते  किर्क डगलस यांचं आज कॅलीफोर्नियात बेवर्ली हिल्स इथं वार्धक्यानं निधन झालं. ते १०३ वर्षांचे होते. त्यांचा जन्म न्यूयार्क इथं १९१६ मधे...

देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष उलटल्यानंतरही देशापुढील प्रश्न अजून अनुत्तरीत राहू शकत नाहीत –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष उलटल्यानंतरही देशापुढील प्रश्न अजून अनुत्तरीत राहू शकत नाहीत, असं स्पष्ट प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकससभेत केलं. ते आज...

एमबीएच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला अर्थसंकल्प आयआयएमएसमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चासत्र संपन्न

'यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या एमबीए विद्यार्थ्यांसाठीचा उपक्रम पिंपरी : संसदेत नुकतेच सादर करण्यात आलेल्या 'केंद्रीय अर्थसंकल्पाचे परिणाम' या विषयावरील चर्चासत्र चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)...

औंध जिल्हा रुग्णालयात कॅन्सर, ह्दयरोग, रक्तवाहिन्यांच्या आजारांवरील उपाचारांसाठी ओपीडी सुरू करा; आमदार लक्ष्मण जगताप...

पिंपरी : सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयात कॅन्सर, हृदयरोग तसेच रक्तवाहिन्यांसंबंधी गंभीर आजारांवरील उपचारांसाठी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरु करण्यात यावे, अशी मागणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी...

मुंबई महानगर क्षेत्रातील झोपडपट्टीधारक होणार घरमालक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, उल्हासनगर आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रांमध्ये झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प अर्थात एसआरए राबवणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी...

घरांच्या योजनेत दहा टक्के घरे पोलिसांसाठी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यात विविध योजनांचा शुभारंभ व लोकार्पण ठाणे : महाराष्ट्रातील शासकीय घरांच्या योजनेत दहा टक्के घरे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील. ठाणे शहराचे रुप बदलले परंतु ठाणेकर जनता आजही साधीसुधी...

शिवभोजन थाळीचा राज्यातील १ लाख ४८ हजार ८२० नागरिकांनी घेतला लाभ – मंत्री छगन...

मुंबई : प्रजासत्ताक दिनापासून (दिनांक 26 जानेवारी) सुरु झालेल्या शिवभोजन थाळीचा राज्यातील 1 लाख 48 हजार 820 नागरिकांनी लाभ घेतल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी...