शेजारील देशांमध्ये आपल्या हित संबंधांच संरक्षण करण्यात भारत सक्षम असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेजारील देशांमध्ये आपल्या हिताचं संरक्षण करण्यात भारत सक्षम असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत...

केंद्रशासित जम्मू आणि कश्मीर प्रदेशातली प्रीपेड मोबाईल सेवा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीर या नवनिर्मित केंद्रशासित प्रदेशात कालपासून प्रीपेड मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. काश्मीर खोर्‍यात दोन जिल्ह्यातील टू-जी सेवाही सुरू झाली असल्याची माहिती अधिकृत प्रवक्ते...

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर विकासाचं नवं पर्व सुरु / नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी शिष्टमंडळाची जम्मू...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि कश्मीर मधून कलम-३७० हटवल्यानंतर या संपूर्ण प्रदेशाचा नव्यानं उदय झाला आहे, असं प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. येत्या काळात...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते टाटा मुंबई मॅरेथॉनच्या ‘ड्रीम रन’ स्पर्धेचे उद्घाटन

मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉनच्या ड्रीम रन स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गनशॉटद्वारे करण्यात आले. नवचैतन्य घडवून आणणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या मुंबईकरांसह देश-विदेशातील स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी...

पल्स पोलिओ मोहिमेतील अडचणी दूर करु उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

पुणे : पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी...

दहशतवादी किंवा नक्षलवादी हल्ल्यात, तसंच जातीय दंगलींमधे बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीसाठी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादी किंवा नक्षलवादी हल्ल्यात, तसंच जातीय दंगलींमधे बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. आसाम आणि मेघालयमधे सर्व...

मार्चमध्ये होणारी भारत आणि युरोपीय संघातली परिषद फलदायी ठरेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि युरोपीय संघ हे नैर्सगिक भागीदार असून येत्या मार्चमध्ये होत असलेली भारत आणि युरोपीय संघातली परिषद फलदायी ठरेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...

चीनमधे उद्भवलेल्या नोवेल कोरोना या विषाणू संसर्गासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला सार्वजनिक आरोग्य तयारीचा आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे उद्भवलेल्या नोवेल कोरोना या विषाणू संसर्गासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने आज नवी दिल्लीत एक बैठक घेऊन सार्वजनिक आरोग्य तयारीचा आढावा घेतला. चीनमधे वुहान इथं झालेल्या एक मृत्यू...

पॅरोलवर असताना पळून गेलेला, मुंबईतल्या साखळी बॉम्ब स्फोटातला दोषी जलीस अन्सारी याला कानपूर इथं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला आरोपी जलीस अंसारी याला उत्तरप्रदेशातल्या विशेष कृतीदलानं काल कानपूर इथं अटक केली. अंसारी २१ दिवसांच्या पेरोलवर होता. मात्र पेरोलची मुदत संपल्यानंतर परत...

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाला स्थगिती द्यावी, यासाठी शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिका तपासून पाहू...

मुंबई : अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाला स्थगिती द्यावी, यासाठी शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिका तपासून पाहू असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस...