आरक्षणाला मुदतवाढ देण्यासाठी गुजरात विधिमंडळाचं विशेष अधिवेशन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती-जमातींना लागू असलेल्या राजकीय आरक्षणाला दहा वर्षे मुदतवाढ देण्याच्या १२६ व्या घटनादुरुस्तीला आणि सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन देणारा ठराव मंजूर करण्यासाठी...

पक्ष्यांना प्राणघातक ठरणाऱ्या सिन्थेटिक आणि नायलॉन धागा मांज्यावर शासनाची बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पक्ष्यांना प्राणघातक ठरणाऱ्या सिन्थेटिक मांजा किंवा नायलॉन धागा मांजा हा पतंग उडविण्यासाठी मोठया प्रमाणात वापरला जातो. या मांजावर शासनानं  बंदी घातली असून त्यांची विक्री करणं,...

भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी अमेरिकी डॉलर इतकी करण्यासाठी भागधारकांनां विशेष प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी अमेरिकी डॉलरइतकी करण्याचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व भागधारकांनी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी केलं. पाच लाख कोटी अमेरिकी...

दिल्ली पोलिसांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचारासंदर्भात, नऊ संशयितांना ओळखलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेएनयू हिंसाचार प्रकरणात नऊ संशयितांची दिल्ली पोलिसांना ओळख पटली आहे. विद्यापीठाच्या आवारात या महिन्याच्या ५ तारखेला झालेल्या घटनेच्या तपासाबद्दल माहिती देताना उपायुक्त तिर्की म्हणाले की,...

इंटरनेट वापराचा हक्क हा काही बंधनांसह मुलभूत हक्क असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यघटनेच्या कलम १९ अंतर्गत इंटरनेचा वापर हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, असं सांगत जम्मू-कश्मीरमध्ये रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवा, शैक्षणिक केंद्रांमधली इंटरनेट सेवा सुरु करावी असा आदेश...

भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्व भक्कम असून त्यात तीव्र गतीनं उभारी घेण्याची क्षमता असल्याचं प्रधानमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्व भक्कम असून त्यात तीव्र गतीनं उभारी घेण्याची क्षमता आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री मोदी यांनी काल नीती आयोगाच्या...

जनगणना येत्या १ एप्रिलपासून मोबाईल अँपच्या माध्यमातून सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात जनगणनेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून, ही जनगणना येत्या, एक एप्रिल पासून सुरु होईल आणि ३० सप्टेंबर पर्यंत चालेल. या जनगणनेदरम्यान, जनगणना कर्मचारी घरोघरी जाऊन...

हवाई वाहतूक क्षेत्रात भारत गतिमान विकासासाठी सज्ज असल्याचा केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं हवाई वाहतूक क्षेत्रात समतोल साधत तीव्र गतीनं विकास केला आहे, असं वक्तव्य केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी केलं. विंग्स इंडिया २०२० या हैदराबाद...

आसाममध्ये गुवाहाटीत तिसरी ”खेलो इंडिया” क्रीडा स्पर्धा आजपासून सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये गुवाहाटी इथं आज खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचा भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे, त्यासाठी सगळी तयारी पूर्ण झाली आहे. या तिसऱ्या युवा क्रीडा स्पर्धेमध्ये देशभरातले, साडेसहा...

लातूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुख्यमंत्र्यांनी घेतला लातूर जिल्ह्याचा आढावा औरंगाबाद : दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल. उपलब्ध पाणी साठा वापराबरोबरच गरजे एवढे पाण्याचा योग्य पद्धतीने उपयोग करण्याबरोबरच विविध पाणी विषयक योजनांचा...