अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये – मुख्य सचिवांचे आवाहन
केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा
मुंबई : अरबी समुद्रात 'महा' नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्यामुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी आज...
राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना विमा रक्कम तात्काळ मिळावी – मुख्यमंत्र्यांचे केंद्र शासनाला निवेदन
नवी दिल्ली : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे, तसेच राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र...
५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलकत्त्यातल्या विश्व बांग्ला पारंपरिक केंद्रात आजपासून सुरु होत असलेल्या ५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत.
यावेळी ते...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार नागरी भूकंप शोध आणि बचाव कार्यक्रमाचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी दिल्लीत एस.सी.ओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या नागरी भूकंप शोध आणि बचाव कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत.
राष्ट्रीय आपत्ती...
जर्मनीतल्या सार्लोर्लक्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या लक्ष्य सेननं पटकावलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जर्मनीत सारब्रुकन इथं झालेल्या सार्लोर्लक्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद, भारताच्या लक्ष्य सेननं पटकावलं आहे. अंतिम फेरीत त्यानं चीनच्या हॉन्ग यान्ग वेन्ग याला १७-२१, २१-१८, २१-१६...
ताश्कंद इथं आजपासून भारत आणि उझबेकिस्तान यांचा पहिला संयुक्त लष्करी सराव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि उझबेकिस्तान यांचा दस्तलिक- २०१९ हा पहिला संयुक्त लष्करी सराव आजपासून ताश्कंद इथं चर्चिक प्रशिक्षण तळावर सुरू होत आहे. हा सराव १३ नोव्हेंबरपर्यंत चालणार...
एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या अंमलबजावणीचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी केलं समर्थन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या अंमलबजावणीचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी समर्थन केलं आहे. ते काल पोस्ट कलोनियल आसाम या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत...
स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी खेड्यातल्या जनतेबरोबर काम करावं : राष्ट्रपती रामनाथ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाप्रमाणेच विद्यापीठ सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. ते सिक्कीम विद्यापीठाच्या ५ व्या पदवीदान समारंभात...
मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळावरची मुख्य धावपट्टी उद्यापासून येत्या २८ मार्चपर्यंत अंशतः बंद राहणार
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळावरची मुख्य धावपट्टी उद्यापासून येत्या २८ मार्चपर्यंत रविवार आणि काही निवडक दिवस तसंच सणांचे दिवस वगळता आठ तासांसाठी विमान वाहतुकीसाठी अंशतः बंद राहणार...
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरुन अद्याप अनिशिचता कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरुन अद्याप अनिशिचता कायम असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी बैठका घेऊन थांबा आणि वाट बघा ही भूमिका घेतली आहे. राज्यात सर्वाधिक जागा मिळवून...











