पोलिस कर्मचारी जबाबदारीनं आपलं कर्तव्य पार पाडत असल्याने देश विकासाच्या मार्गवर वाटचाल : केंद्रीय...
नवी दिल्ली : पोलिस कर्मचारी जबाबदारीनं आपलं कर्तव्य पार पाडत असल्यामुळे देश विकासाच्या मार्गवर पुढे वाटचाल करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.
सीमा सुरक्षा असो किंवा...
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१ पूर्णांक ३८ शतांश टक्के मतदान
मुंबई : राज्यात मतदानांची टक्केवारी आतापर्यत मिळालेल्या माहितीनुसार राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१ पूर्णांक ३८ शतांश टक्के मतदान झालं आहे.
जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी याप्रमाणे
अहमदनगर- 34 टक्के
अकोला- 30 टक्के
बुलडाणा- 31...
जपानमध्ये G-20 संमेलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सबका साथ- सबका विकास-सबका विश्वास घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये सुरु असलेल्या G-20 ओकायामा आरोग्यमंत्री संमेलनात भारतानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ- सबका विकास- सबका विश्वास या घोषणेचा तसंच आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचा...
जी-7 जागतिक नेत्यांची फ्लेरिडामध्ये होणारी नियोजित बैठकीचा निर्णय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागे घेतला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-7 जागतिक नेत्यांची पुढच्या वर्षी फ्लेरिडा मधे दोराल इथं आपल्या गोल्फ रिर्सार्टवर नियोजित बैठक घेण्याचा निर्णय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक मागे घेतला आहे.
ट्रम्प यांच्या...
पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, दोन जवान शहीद
नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार क्षेत्रात आज पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. या वेळी झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून एक नागरिक मृत्युमुखी...
कुस्तीपटू भारत केसरी दादू चौगुले यांचे निधन
पुुणे : कुस्तीपटू भारत केसरी दादू चौगुले यांचे दुपारी कोल्हापुरात एका खाजगी रुग्णालयात निधन झालं. तीन दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं.
उपचार सुरू असताना ते कोमात गेले....
निवडणूक कामकाजासाठी एसटीच्या १० हजार ५०० बसेस आरक्षित
मुंबई : विधानसभेच्या दिनांक 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्थानिक निवडणूक प्रशासनाने राज्यातील विविध विभागात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 10 हजार 500 बसेस प्रासंगिक करारावर घेतल्या...
मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देश वेगानं विकास करत असल्याचं प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन
मुुंबई : विरोधी पक्षांच्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देश वेगानं विकास करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.
मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते....
“आंधी हो या तुफान, हम जरुर करेंगे मतदान”–जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने पाऊस असला तरी पुणे जिल्हयातील मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केले. आज...
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांची निदर्शनं
मुुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांनी काल मुंबईतल्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाजवळ निदर्शनं केली. १०० हून अधिक महिलांसह ज्येष्ठ नागरिक खातेदार यावेळी हातात फलक घेऊन अडकलेले सर्व पैसे...











