कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना महिला बचत गटांकडून १४ लाखांची मदत

मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) मार्फत स्थापन झालेल्या महिला बचत गटांतील महिलांनी स्वकमाईची एक एक रुपयाची बचत जमा करून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सुमारे 14 लाख...

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी गुणवत्तापूर्ण बियाणे महत्त्वाचे – कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे

मुंबई : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गुणवत्तापूर्ण बियाणे महत्त्वाचे आहे. यासाठी  उत्पादक कंपन्यांवर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्त्वाची जबाबदारी असल्याचे, कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी सांगितले. मंत्रालयात बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. यावेळी...

नवी मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद; महालक्ष्मी सरस प्रदर्शनात चार दिवसांत ३५ लाखांची उलाढाल

मुंबई : नवी मुंबईत आयोजित अतिरिक्त महालक्ष्मी सरस प्रदर्शनास अवघ्या चार दिवसात 35 लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर.विमला...

खासगी शाळांतील शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी अभ्यास गट नियुक्त

मुंबई : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नवीन लाभांची सुधारित आश्वासित प्रगती योजना खासगी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत 31जुलै 2019 रोजी एका अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. खासगी शाळेतील शिक्षक...

शेतकऱ्यांना मोबाईल ॲपवर बाजार भावाची माहिती; गुगल प्ले स्टोअरवर ॲप मोफत उपलब्ध

मुंबई : शेतकरी हिताच्या योजनांची माहिती, रोजचा बाजार भाव  शेतकऱ्यांना सहज उपलब्ध व्हावा, यासाठी कृषी पणन मंडळाने मोबाईल ॲप विकसित  केले आहे. या ॲपवर शेतकऱ्यांना बाजारविषयक अद्ययावत माहिती सहज उपलब्ध...

देशात सर्वाधिक स्टार्ट अप महाराष्ट्रात

मुंबई : देशात नोंदणी करण्यात आलेल्या एकूण 21 हजार 548स्टार्टअपपैकी सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण 8हजार 402 स्टार्टअप्सची नोंदणी करण्यात आलेली आहे. शिक्षण आणि कौशल्य, आरोग्य सेवा,शेती, प्रदूषण विरहीत ऊर्जा, जल व...

ग्रामनेटच्या माध्यमातून सर्व गावे लवकरच वायफायने जोडली जाणार – संजय धोत्रे

नवी दिल्ली : सर्व गावांना ग्रामनेटच्या माध्यमातून 10 एमबीपीएस ते 100 एमबीपीएस वेगाने वाय-फाय जोडणी पुरवण्याच्या वचनबद्धतेचा सरकारने आज पुनरुच्चार केला. भारतनेट 1 जीबीपीएस कनेक्टिविटी पुरवण्याचे नियोजन करत असून,...

राष्ट्रीय स्रोत क्षमता धोरण 2019 च्या मसुद्यावर सूचना पाठवण्यासाठीच्या मुदतीत वाढ

नवी दिल्ली : पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने राष्ट्रीय स्रोत क्षमता धोरण 2019 (एनआरईपी) च्या मसुद्यावर सूचना पाठवण्यासाठीची मुदत वाढवून ती 24.09.2019 केली आहे. 25 जुलै 2019 रोजी हा...

एचआयव्ही/एड्स प्रतिबंधासाठी आरोग्य मंत्रालयाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाशी करार

नवी दिल्ली : ‘आरोग्य’ ही सर्व सरकारी विभागांची जबाबदारी असून, आपल्या उपक्रमांच्या परिणामांच्या अभ्यासासाठी सर्व मंत्रालयांमध्ये आरोग्यविषयक उपविभाग असला पाहिजे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन...

10 व्या नगर गॅस वितरण लिलाव फेरीच्या कामाला धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सुरुवात

नवी दिल्ली : 10 व्या नगर गॅस वितरण लिलाव फेरीच्या कामाला आज पेट्रोलिअम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सुरुवात झाली. 50 भौगोलिक क्षेत्रांमधून 124 जिल्ह्यांचा यात...