आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे जिल्हयातील पूरस्थितीचा घेतला आढावा
पुणे : पुणे जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे बहुतांश धरणातून विसर्ग सुरू आहे. नुकसान झालेल्या भागात पंचनामे करून अहवाल सादर करा, नुकसानग्रस्तांना...
आयआयएस अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद
नवी दिल्ली : भारतीय माहिती सेवेतल्या अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद आज नवी दिल्लीतल्या प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित करण्यात आली होती. सरकारी योजनांसंदर्भातला संवाद आणि माहिती अधिक व्यापक...
वित्तमंत्र्यांची बँकांच्या व्यवस्थापनासमवेत बैठक, बँकांच्या कामगिरीचा घेतला आढावा
नवी दिल्ली : केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि सिटी बँकेच्या सर्वोच्च व्यवस्थापनासमवेत...
‘हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका’ यावर नवी दिल्लीत कार्यशाळा
नवी दिल्ली : ‘हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांकडे सूपूर्द करण्यामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका’ यावर नवी दिल्लीत कार्यशाळा घेण्यात आली. गृह मंत्रालयाचे राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो आणि भारतीय पोलीस...
जम्मू-काश्मीरचे कलम 370 हटवण्यात सरकार यशस्वी- केंद्रीय गृहमंत्री
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्यासाठीचे जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक 2019 अंतर्गत दोन ठराव आणि दोन विधेयकं चर्चा आणि संमतीसाठी सादर केली.
...
अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा- 2019
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 30 जून 2019 मध्ये घेतलेल्या अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परिक्षेच्या लेखी भागाच्या निकालावर आधारित मुलाखत/व्यक्तीमत्व चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे अनुक्रमांक जाहीर करण्यात आले आहेत....
जलशक्ती अभियान एक चळवळ व्हावी – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : नेहरू युवा केंद्र व शाळा, कॉलेजातील एन.सी.सी, एन. एस. एस च्या विद्यार्थ्यांना जलशक्ती अभियानात सहभागी घेऊन हे अभियान एक चळवळ होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे, असे...
मुंबई उपनगरमध्ये वन स्टॉप क्रायसिस सेंटरकरिता महिला स्वयंसेवी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत वन स्टॉप क्रायसिस सेंटर (one stop crisis center) राज्यात सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार महिला व बालविकास क्षेत्रात विना...
वनमंत्र्यांचा बुधवारी ग्रामपंचायतींशी ‘महा ई-संवाद’ : हरित महाराष्ट्रात योगदान देण्याचे आवाहन
मुंबई : हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे येत्या ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींशी लाईव्ह 'महा ई -संवाद' साधणार आहेत. राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य...
‘स्वाधार योजने’चा आतापर्यंत ३५ हजार ३३६ विद्यार्थ्यांना लाभ- सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे यांची माहिती
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आली. मागील चार वर्षांत या योजनेचा 35 हजार 336 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री...











