एसटी बस मधून आता प्रवाशांसोबत मालवाहतूकही केली जाणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बस मधून आता प्रवाशांसोबत मालवाहतूकही केली जाणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब, उस्मानाबाद, भूम, परांडा, तुळजापूर, उमरगा या सहा आगारातल्या बस आसनव्यवस्था...

विमान रद्द झाल्यास अथवा विलंब झाल्यास प्रवाशांना देय असणाऱ्या नुकसान भरपाई संदर्भात मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली : नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाद्वारे जारी नागरी हवाई वाहतूक आवश्यकता (CAR) तरतुदींच्या कलम 3, मालिका एम, भाग 4 मधे, " प्रवाशांना प्रवेश मनाई केल्यास, किंवा विमान रद्द अथवा...

कोरोना टाळण्यासाठी नागरिकांनी जीवनशैली बदलण्याची आवश्यकता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात कोरोनाचा आलेख उतरता असुन  रुग्णांची संख्या कमी होत आहेत हे चांगले लक्षण आहे परंतु जनतेने बेपर्वाई बाळगू नये. योग्य ती खबरदारी घ्यावी. प्रत्येकाने आपली जीवनशैली बदलावी  आणि शासनाच्या  सर्व नियमांचे...

राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ पूर्णांक २३ शतांश टक्के

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ९ हजार १६४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत पंधरा लाख ९७ हजार २५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण...

काकरापार अणु ऊर्जा प्रकल्प-3 चा निर्णायक टप्पा साध्य केल्याबद्दल पंतप्रधानांनी केले भारतीय परमाणु शास्त्रज्ञांचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काकरापार अणु ऊर्जा प्रकल्प-3 चा निर्णायक टप्पा ( सामान्य परिचालन स्थिती) साध्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  भारतीय परमाणु शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणतात,...

गयाना इथं एका शाळेत लागलेल्या आगीत १९ विद्यार्थांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गयानामध्ये एका शाळेला लागलेल्या आगीत होरपळून १९ मुलांचा मृत्यू झाला आहे. गयानाची राजधानी जॉर्ज टाऊनपासून जवळ जवळ दोनशे मैल दूर असलेल्या महदिया माध्यमिक विद्यालयाच्या आतल्या भागात...

आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत संरक्षण सामग्रीच्या उत्पादनासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यावर केंद्र सरकारचा भर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत संरक्षण सामग्रीच्या उत्पादनासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी  लोकसभेत सांगितलं. संरक्षण खात्याच्या अंदाजपत्रकातील खर्च संरक्षण क्षमतांचा विकास,तसच...

हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ यामुळे निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी वैज्ञानिकांनी या मुद्यांची...

नवी दिल्ली : हवामान बदल, जागतिक तापमान वाढ यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहता यावे यासाठी अशा मुद्यांची वैज्ञानिक आणि संशोधकांनी दखल घ्यावी असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू...

हिमालयातील भू औष्णिक झऱ्यामधून वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन;

हिमालय पर्वतात विविध तापमान आणि रासायनिक स्थितीतील सुमारे 600 भू औष्णिक झरे नवी दिल्ली : भूगर्भातून ज्वालामुखीतून बाह्यावतरणात होणारे उत्सर्जन, भूगर्भात होणाऱ्या हालचाली ( फौल्ट झोन)आणि भूऔष्णिक व्यवस्थेमुळे जागतिक कार्बन...

मराठवाड्याच्या अनेक भागात पाऊस कायम

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्यातल्या नांदेडसह अनेक जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस सुरु असून, बहुतेक धरणं भरली आहेत तर अनेक प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नांदेड शहराजवळच्या डॉ शंकरराव चव्हाण विष्णुपूरी जलाशयाचं...