सरकारी रोख्यांमधल्या गुंतवणुकीसाठी सर्वसामान्य नागरिकांनाही लवकरच रिझर्व्ह बँकेत खाते उघडता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य नागरिकांनाही लवकरच रिझर्व्ह बँकेत खाते उघडता येणार आहे. सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी या खात्याचा उपयोग करता येईल. रिझर्व्ह बँकेने काल आरबीआय रिटेल डायरेक्ट योजनेची...
आंतरराष्ट्रीय दर्जाचं कृषी कन्वेंशन केंद्रासाठी १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याची नितीन गडकरी यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागपूर इथं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं कृषी कन्वेंशन केंद्र स्थापन केलं जाणार आहे. यासाठी १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे...
तुळशीबागेतली दुकानं बंद
मुंबई (वृत्तसंस्था) : तुळशीबागेतल्या व्यावसायिकांनी भाडं न भरल्याच्या विरोधात पुणे महापालिका प्रशासनानं इथली दुकानं १९ मे पासून बंद केली आहेत. सगळ्या व्यावसायिकांनी भाडं भरल्याशिवाय तुळशीबाग सुरू केली जाणार नाही, असं...
समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार – महिला व बाल...
मुंबई : समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भातील प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भात...
लोकशाहीर अण्णा भाऊंच्या टपाल तिकिटाचे गुरुवारी प्रकाशन
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऐतिहासिक सोहळा
मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र शासन व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे...
तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सिजन, आयसीयू बेड्स, फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन करून जिल्ह्यांना...
चाचण्या, लसीकरण वाढवावे
घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका
मुंबई : दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे, डेल्टा प्लेस या...
कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ६२ हजार गुन्हे दाखल; ३५ हजार ७९५ व्यक्तींना अटक
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ६२ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३५ हजार ७९५ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २५...
राज्यात गोवर संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जाणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गोवर संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जाणार असल्याचं, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. मुंबईबरोबरच राज्यातल्या इतर भागात...
नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना परिपूर्ण करणारे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील
पुणे : नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना परिपूर्ण करणारे असून त्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी जगातील सर्व विद्यापीठांशी करार करण्याचे काम सुरू आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत...
पेट्रोल-डिझेलवर सीमा शुल्क वाढविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातल्या स्वस्ताईमुळं ग्राहकांवर थेट ताण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोलवर दहा रूपये तर डिझेलवर १३रुपये प्रतिलिटरने सीमा शुल्क वाढवण्याचा निर्णय काल रात्री केंद्र सरकारनं घेतला. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात...