बोपखेलवासियांसाठी बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन; महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते

पिंपरी : महापालिकेतर्फे बोपखेल ते खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवर बोपखेलवासियांसाठी बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन करण्यात आले. बोपखेल ते खडकी या पुलाची लांबी...

‘भारतीय प्राचीन साहित्य हे ज्ञान-विज्ञानाचे अथांग भांडार’ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई : भारतीय प्राचीन साहित्य हे ज्ञान विज्ञानाचे अथांग भांडार आहे. वेद, उपनिषद, दर्शनशास्त्र, योगशास्त्र यांसारखे असंख्य मोती या महासागरात आहेत. हे ज्ञान अनमोल, शाश्वत व सनातन आहे. ‘चीरपुरातन...

पुणे विभागातील 5 लाख 35 हजार 744 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...

पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 35 हजार 744 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 60 हजार 717 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 9  हजार 396 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 577 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या...

BPSC ने काल घेतलेली ६७ वी संयुक्त स्पर्धात्मक प्राथमिक परीक्षा रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : BPSC अर्थात बिहार लोकसेवा आयोगानं काल घेतलेली ६७ वी संयुक्त स्पर्धात्मक प्राथमिक परीक्षा रद्द केली आहे. प्रश्नपत्रिका ऑनलाइन फुटल्यानंतर आयोगानं हा निर्णय घेतला असून या...

देशभरात रविवारी दिवसभरात २९ लाख, ३३ हजार ४१८ जणांचं लसीकरण करण्यात आलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल दिवसभरात २९ लाख, ३३ हजार ४१८ जणांचं लसीकरण करण्यात आलं. आतपर्यंत १० कोटी ४५ लाख २८ हजार ५६५ जणांचं लसीकरण झालं आहे. आरोग्य...

राज्य शासनाच्या सेवेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र दिनी नियुक्ती पत्र देण्यात येणार

मुंबई : राज्य शासनाच्या विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या २ हजार २ उमेदवारांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावर होणाऱ्या शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर पात्र...

मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

गडचिरोली : देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले. गडचिरोली येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या...

सांडपाणी विल्हेवाट प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाचा राज्य सरकारला एक कोटीचा दंड

मुंबई (वृत्तसंस्था) : त्र्यंबकेश्वर सारख्या तीर्थस्थळांच्या ठिकाणी नदीमध्ये सांडपाणी सोडलं जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही, त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादानं, महाराष्ट्र सरकारला एक...

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारचे देशातल्या सर्व १२ प्रमुख बंदरांना विलगीकरण कक्ष स्थापन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समुद्रमार्गे होणारा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशातल्या सर्व १२ प्रमुख  बंदरांना जहाज मार्गे येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि निदान करण्याचे, तसच संशयित रुग्णांसाठी...

उद्योग, पर्यटन आदी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल – राजशिष्टाचार मंत्री आदित्य...

विविध देशांच्या महावाणिज्यदुतांशी साधला संवाद मुंबई : जगभरातील विविध देशांशी संबंध वृद्धींगत करण्यास महाराष्ट्र राज्य उत्सूक आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वच बाबतीतील आघाडीचे राज्य आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र हे...