राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचे प्रयत्न हाणून पाडण्याची दिलीप वळसे-पाटील यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे, मात्र हे आम्ही कदापिही होऊ देणार नाही, अशी ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना...

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार दाद मागणार असून यासाठी मराठा समाजानं कोरोनाच्या काळात...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार वाढत असून दुसरी लाट आली आहे की काय असं वाटत आहे. कोरोना प्रसार रोखणं ही सगळ्यांचीच जबाबदारी झाली असून...

पुणे स्मार्ट सिटीला ‘इंडिया स्मार्ट सिटीज’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान 

विशाखापट्टणम येथील शिखर परिषदेत सीईओ रुबल अगरवाल यांनी स्वीकारला पुरस्कार  पुणे : राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक श्रेणीतील प्रकल्प पुरस्कार नुकताच पुणे स्मार्ट सिटीला प्रदान करण्यात आला. स्मार्ट आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या स्मार्ट...

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉलकरिता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : जिल्ह्यातील अनुसूचित जाती घटकातील चर्मकार समाजातील गटई काम करणाऱ्यांनी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे...

१६ कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश त्वरीत रद्द करावा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत विविध पदावर कार्यरत असताना लाच घेणार्‍या व फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या 16 सेवानिलंबित कर्मचार्‍यांना निलंबन आढावा समितीने पुन्हा सेवेत घेतले. त्यामुळे महापालिकेची जनमाणसात प्रतिमा...

आदित्य एल-1, या पहिल्या भारतीय निरीक्षक उपग्रहाचं येत्या २ सप्टेंबरला प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात सोडला जाणार असलेल्या आदित्य एल-1, या पहिल्या भारतीय निरीक्षक उपग्रहाचं प्रक्षेपण येत्या २ सप्टेंबरला होणार आहे. येत्या शनिवारी सकाळी ११ वाजून...

अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्यात अमृत संस्थेची स्थापना

मुंबई : खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत (AMRUT- Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) ही संस्था स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

भारत आणि ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराच्या कक्षा रुंदावण्यासाठी एकत्र येत आहेत – पियुष...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक व्यापारातलं स्थान आणखी बळकट करण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराच्या कक्षा रुंदावण्यासाठी एकत्र येत आहेत, अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिली. ते...

१३ लाख ५० हजार कोटी रुपयांचं कृषी कर्ज वितरीत करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं या वर्षासाठी, १३ लाख ५० हजार कोटी रुपयांचं कृषी कर्ज वितरीत करण्याचं उद्दिष्ट  ठेवलं आहे. कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात...

पूरग्रस्तांना उपजिल्‍हाधिकारी सुरेखा माने यांचा मदतीचा हात

पुणे : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाल्याने अनेक कुटुंबाचे संसार उद्धवस्त झाल्यामुळे त्याठिकाणी मदतीचा ओघ अनेक ठिकाणाहून सुरू झाला आहे. उपजिल्‍हाधिकारी सुरेखा माने यांनीही मदत करुन माणुसकीचा...