पोईसर, दहिसर नद्यांच्या प्रदुषण नियंत्रणासाठी जलदगतीने कार्यवाही करण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : मुंबई शहरातून वाहणाऱ्या पोईसर आणि दहिसर नद्यांचे प्रदुषण कमी करण्यासाठी जलदगतीने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या. मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात...

पीक कर्जमाफी ; शेतकऱ्यांच्या याद्या बँकेत उपलब्ध

पुणे : जुलै-ऑगस्ट 2019 कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी एक हेक्टरपर्यंत घेतलेले पीक कर्ज माफ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या जिल्ह्यातील सर्व...

कोरोनामुळे अडचणीत आलेल्यांच्या पोटापाण्यासाठी सरसावले लोक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकानं, कार्यालयं बंद आहे. त्यामुळे रोजंदारी करणाऱ्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यासाठी मुंबईतल्या काही संस्था जेवणाची...

सी आय एस एफ ची सायकल रॅली नाशिकहून चांदवडला रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सी आय एस एफ, अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची येरवडा ते दिल्ली राजघाट सायकल रॅली आज नाशिकहून चांदवडला रवाना झाली. नाशिकच्या सहाय्यक...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची राहुल शेवाळे यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. याबाबतचं लेखी पत्र त्यांनी काल शहा यांच्याकडे सादर केलं....

देशातली कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २१ लाख झाली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल सुमारे ५९ हजार कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं आज सकाळी दिली. बरे झालेल्यांची  आतापर्यंतची एकूण संख्या २० लाख...

जिवाश्म आणि इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या वीजेचं लक्ष्य देशानं ९ वर्ष आधीच मिळवलं आहे –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जिवाश्म आणि इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या वीजेचं लक्ष्य देशानं ९ वर्ष आधीच मिळवलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते आज गोव्यात सुरु असलेल्या जी २०...

राज्यात काल ३ हजार २९२ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार २९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार २०६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ३६ रुग्णांचा मृत्यू झाला.राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख...

समवर्ती सूचीमध्ये असलेल्या ३७ केंद्रीय कायद्यांची जम्मू काश्मीरमध्ये अंमलबजावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं समवर्ती सूचीमध्ये असलेल्या ३७ केंद्रीय कायद्यांची जम्मू काश्मीरमध्ये अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर गृह मंत्रालयाच्या जम्मू काश्मीर आणि लडाख विभागानं...

शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी केंद्राकडे गुणवंत शेतकऱ्यांची शिफारस करणार – कृषिमंत्री डॉ. अनिल...

मुंबई : शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे गुणवंत शेतकऱ्यांची यादी पाठवून त्यांची शिफारस करणार असल्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. दिवंगत वसंतराव...