सर्व महाविद्यालये आणि संस्थांच्या ठेवी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वळवल्या जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई विद्यापिठासंबंधी सर्व महाविद्यालये आणि संस्थांच्या ठेवी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वळवल्या जातील, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयानं आज जाहीर केलं.मुंबई विद्यापीठाच्या १४० कोटी रुपयांच्या ठेवी येस...

‘एनआयबीएम’चा सुवर्णमहोत्सवी सोहळा थाटात संपन्न जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी बँकांनी कायम प्रयत्नशील राहणे गरजेचे...

पुणे : देशाच्या आर्थिक व्यवस्थेत बँकांचे महत्त्व लक्षात घेता बँकिंग नियमन कायदा लागू करण्यात आला. सार्वजनिक पैशाचे संरक्षक म्हणून बँकांची महत्वाची जबाबदारी आहे. जनतेचा बँकेवर असलेला विश्वास अबाधित ठेवण्यासाठी...

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई : थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी अन्याय, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरांच्या निर्मूलनासाठी केलेल्या कार्याचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. महर्षी...

‘ग्रो’ची सीरीज सी फेरीत ३० दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी

भारतात लाखो लोकांना गुंतवणूकीत सहज प्रवेश मिळवून देण्याचे ग्रोचे उद्दिष्ट मुंबई : ग्रो या लोकप्रिय गुंतवणूक प्लॅटफॉर्मने वायसी कंटीन्युटीच्या नेतृत्वात सी सिरीजमध्ये ३० दशलक्ष डॉलर (२२० कोटी)ची निधी उभारणी केली आहे....

राज्यात काल कोरोनाच्या २ हजाराहून कमी रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १ हजार ९६६ नव्या रुग्णांची नोंद झाली. ११ हजार ४०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ४४ हजार...

राज्यातील काेरोना बाधित रुग्णांची संख्या ११३५; कोरोना बाधित ११७ रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री...

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या ११३५ झाली आहे.  कोरोनाबाधित ११७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ९४२ रुग्णांवर...

कोकणाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी पारंपरिक उद्योगांबरोबरच आधुनिक उद्योग उभारण्याची गरज – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी पारंपरिक उद्योगांबरोबरच आधुनिक उद्योग उभारण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रात  हिंदुस्थान कोकाकोला बेव्हरेज प्रायव्हेट...

राज्यातल्या शेतकऱ्यांना येत्या १५-२० दिवसात पीक विम्याची रक्कम देण्याची कृषी मंत्र्यांची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शेतक-यांना 15 ते 20 दिवसाच्या आत पीक विम्याची रक्कम मिळेल, अशी ग्वाही कृषीमंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत दिली. ज्या 10 जिल्हयात विमा कंपन्या पोहोचलेल्या...

रेल्वेचं खासगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही – रेल्वेमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेचं खासगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज सांगितलं. लोकसभेत एका लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. रेल्वेला पायाभूत सुविधांसाठी २०१८...

राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागात उष्णतेची लाट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागात सध्या उष्णतेची लाट आहे. यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षा आठ अंशांनी दिल्लीतलं तापमान अधिक असून काल ४० पूर्णांक १ शतांश सेल्सिअस इतक्या कमाल...