इराणमध्ये केरमन इथं कमांडर सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 50 नागरिक मरण पावल्याची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये केरमन इथं कमांडर सुलेमानी यांच्या जन्मगावी त्यांच्या अंत्ययात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 50 नागरिक मरण पावल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. अंत्ययात्रेला सुलेमानींच्या अंत्यदर्शनासाठी अलोट...
राज्य सरकारला मराठा आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाचा धक्का
नवी दिल्ली : वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देता येणर नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महाराष्ट्र सरकारने आधी...
उमेदवारांविरोधातील फौजदारी गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध करा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी प्रकरणांचे तपशील त्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
राजकारणाच्या गुन्हेगारीकरणासंदर्भात दाखल झालेल्या एका अवमान याचिकेवर...
केंद्र सरकारकडून कृषी क्षेत्रासाठी आणखी सवलती मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाउनची झळ शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्राशी संबंधित कामगारांना बसू नये, यासाठी केंद्र सरकारनं कृषी क्षेत्रासाठी आणखी सवलती मंजूर केल्या आहेत.
यानुसार, शेतमालाच्या वाहतुकीच्या...
कर्जदारांचे व्याजावरील व्याज माफ करा – रिझर्व बँकेचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्ज देणाऱ्या सर्व संस्थांनी दोन कोटी रूपयांपर्यंतच्या कर्जांसाठी, १ मार्च २०२० पासून पुढच्या सहा महिन्यांतल्या कर्ज सवलतीची रक्कम, संबंधित कर्जदारांच्या खात्यात जमा करावी, असे रिझर्व्ह...
राज्यातील कामगार कल्याण मंडळाच्या जागेत कोविड केअर सेंटर उभारा : डॉ. भारती चव्हाण
कामगार कल्याण मंडळाच्या केंद्रात लसीकरण केंद्र सुरु करा
पिंपरी : कोरोना कोविड -19 च्या जागतिक महामारीत अवघे जग संकटात सापडले आहे. भारतात रोज हजारो रुग्ण दगावत आहे. या महामारीवर नियंत्रण...
पश्चिम बंगालमधील बीरभूम इथल्या हिंसाचाराचा प्रधानमंत्र्यांकडून निषेध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधल्या बीरभूम इथं झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. इथं मंगळवारी किमान आठ जणांचा मृत्यू झाला.
ही घटना एक घृणास्पद गुन्हा असल्याचं सांगून,मोदी...
लोकसभेत वित्त विधेयक २०२३ मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत आज आवाजी मतदानानं वित्त विधेयक २०२३ मंजूर करण्यात आलं. याबरोबरच लोकसभेतली अर्थसंकल्पाविषयीची प्रक्रीया आज पूर्ण झाली. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत सुधारणा करण्याची गरज आहे, त्यामुळं...
विठूनामाच्या गजरात आषाढी एकादशी सोहळ्याचा उत्साह
मुंबई (वृत्तसंस्था) : विठूनामाच्या गजरात आषाढी एकादशी आज अत्यंत उत्साहात महाराष्ट्रात साजरी होत आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे यावर निर्बंध आले होते. आज मात्र आपल्या विठू माउलीचं दर्शन घेताना...
देशभरात पाच कोटीहून अधिक लोकांना ई संजीवनी दूरध्वनी सल्ला उपक्रमाचा लाभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात पाच कोटीहून अधिक लोकांना ई संजीवनी या दूरध्वनी सल्ला उपक्रमाचा लाभ मिळाला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. आपल्या आरोग्याच्या समस्यांबाबत...










