रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी रेल्वेचा 139 हा एकत्रित...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी असलेल्या रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांकांचं  रेल्वेन 139 या एकाच क्रमांकात एकत्रीकरण  केलं आहे. सध्याच्या सर्व हेल्पलाईन क्रमांकांच्या...

शेतकऱ्यांना जुन्याच किंमतीत खतं मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खतांच्या आंतरराष्ट्रीय किंमती वाढलेल्या असल्या तरीही शेतकऱ्यांना जुन्या दरानं खतं पुरवण्यासाठी केंद्र सरकारनं डीएपी सबसिडीमध्ये १४० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील...

आयुष्मान भारत योजनेत गैरप्रकार आढळल्यास राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे तक्रार करण्याचे आवाहन

मुंबई : दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पाच लाखापर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळावे यासाठी केंद्र शासनाने आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट ई-कार्ड, जादा...

सिंधुदुर्ग एस एस पी एम मेडिकल कॉलेजच उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते

मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडवे इथं खासदार नारायण राणे यांच्या एस एस पी एम मेडिकल कॉलेजच उद्घाटन आज दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला खासदार...

रेल्वे क्षेत्रातील व्यवसायांच्या संधीबाबत माहिती देण्यासाठी लखनौ इथे 30 ऑगस्ट रोजी विक्रेता महामेळावा 2019...

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या संशोधन आरेखन आणि मानक संघटनेने (आरडीएसओ) 30 ऑगस्ट 2019 रोजी लखनौ इथे विशेष, विक्रेता महामेळावा 2019 आयोजित केला आहे. रेल्वे क्षेत्रातील व्यवसायांच्या संधीबाबत माहिती...

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून त्याच प्रवर्गातील योग्य व्यक्तीची नियुक्ती करावी – ग्रामविकास मंत्री...

मुंबई : राज्यातील यापूर्वी मुदत संपलेल्या व डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित...

जागतिक व्यापार संघटनेनं सहमती दर्शवली तर भारत जगाला अन्नधान्याचा पुरवठा करायला तयार – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक व्यापार संघटना अर्थात डब्ल्यूटीओनं सहमती दर्शवली तर भारत जगाला अन्नधान्य पुरवायला तयार आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन...

देशातल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १३७ कोटी ५८ लाख मात्रांचा टप्पा केला पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाच्या ३३८व्या दिवशी आज सकाळपासून देशभरात लसींच्या १० लाखापेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत. याबरोबरच देशात आजवर दिल्या गेलेल्या लस मात्रांची एकूण संख्या...

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंर्तगत शेतकऱ्यांना १५ हजारांपर्यंत अतिरीक्त अनुदान मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंर्तगत सध्या सुरु असलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेच्या मापदंडात केंद्र सरकारनं बदल केले असून त्यानुसार ठिबक आणि तुषार संचासाठीच्या खर्च मर्यादेतही सुमारे दहा...

महाराष्ट्रातून ६९६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय कामगार स्वतःच्या राज्यात

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती मुंबई : महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई मध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दि.२७ मे पर्यंत जवळपास ९ लाख...