टाळेबंदीच्या काळातही राज्यातून सुमारे ३ लाख टन शेतमालाची निर्यात
नवी दिल्ली : कोरोना टाळेबंदीच्या काळात सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा मर्यादित असताना राज्याच्या कृषी आणि पणन विभागानं २ लाख ९९ हजार मेट्रिक टन मालाची निर्यात केली आहे.
त्यात ८ हजार...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज घेतली उच्चस्तरीय बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली कोरोनाविषयक स्थिती आणि कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेविषयी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. कॅबिनेट सचिव, प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव, गृहमंत्रालय, आरोग्य मंत्रालय,...
बीपीसीएलच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी सध्याची स्वारस्य पत्र प्रक्रिया रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात बीपीसीएलच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी सध्याची स्वारस्य पत्र प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडचं जागतिक संकट आणि सध्याच्या भू -राजकीय...
देशातल्या प्राथमिक कृषी पत संस्थांचं पूर्ण संगणकीकरण करण्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्राथमिक कृषी पत संस्थांचं पूर्ण संगणकीकरण करण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतला. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांना...
वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप
पुणे : आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘आषाढी वारी 2022’ ॲप विकसित करण्यात आले आहे.
या ॲपमध्ये श्री...
केंद्र सरकारी सेवेतील पदांच्या भरतीवर कुठलीही बंधनं अथवा बंदी नाही, केंद्राचा खुलासा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारी सेवेतील पदं भरण्याबाबत कुठलीही बंधनं अथवा बंदी घालण्यात आली नसल्याचा खुलासा केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वतीनं करण्यात आला आहे. आर्थिक उपाययोजनांबाबतच्या खर्चाबाबत व्यय विभागातर्फे प्रसिद्ध...
महाराष्ट्र राज्य लॉटरीची गुढीपाडवा भव्यतम सोडत
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्यावतीने महाराष्ट्र राज्य लॉटरीची १२ एप्रिल रोजी उपसंचालक (वित्त व लेखा) यांच्या कार्यालयात गुढीपाडवा भव्यतम सोडत काढण्यात आली.
या सोडतीचे वैशिष्ट्य म्हणजे पहिले हमीपात्र (सामायिक) बक्षिस रु. ५१...
राज्यात कोविड-१९ चे १ हजार ५२० रुग्ण बरे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड १९ चे १ हजार ५२० रुग्ण बरे होऊन घरी गेले, १ हजार ४१० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १८ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात...
ओबीसी मधील सर्व जातीच्या बांधवांनी एकत्र येऊन लढा द्यावा – विजय वडेट्टीवार
मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी समाजातील सर्व समाज बांधवानी एकमेकांवर कुरघोडी न करता एकमेकास सहकार्य केलं तरच समाजाचा विकास होऊ शकतो. त्यामुळे ओबीसी मधील सर्व जातीच्या बांधवांनी एकत्र येऊन हा...
चालू आर्थिक वर्षात भारताकडून श्रीलंकेला सर्वाधिक कर्ज पुरवठा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत हा श्रीलंकेचा सर्वाधिक कर्ज पुरवठा करणारा देश ठरला आहे. चालू वर्षात भारतानं श्रीलंकेला ९६८ बिलियन अमेरिकन डॉलर्स कर्ज दिलं. २०१७ ते २०२१ या पाच वर्षात...











