योजनांच्या माहिती व जनजागृतीसाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत मोफत वेबिनार

मुंबई : दिव्यांग व्यक्तींमध्ये  समाज कल्याण विभागाच्या योजनांची  माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्यामार्फत उद्या मोफत वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. दि. 23 ऑक्टोबर 2020 रोजी...

जनतेच्या तक्रारींवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने आयआयटी कानपूर आणि प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक...

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालय, प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभाग आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर यांच्यात त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार...

देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या उत्तर, मध्य आणि पश्चिम राज्यांमधे उष्णतेचा प्रकोप जाणवत आहे. राजधानी दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानात तापमान ४० अंशाच्या वर पोचलं आहे. देशाच्या पश्चिमोत्तर, मध्य आणि पश्चिमी...

यावर्षी शिर्डी इथल्या साई मंदीरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्हा आणि तालुका प्रशासनानं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या असून शिर्डी इथं श्री साई मंदीरात भाविकांना प्रवेश बंद केला आहे. या पार्श्वभूमीवर...

भारत – चीन तणावावर चर्चेनं तोडगा काढण्यावर दोन्ही देशांमधे सहमती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - चीन सीमेवरच्या परिस्थितीबाबत यापूर्वी झालेल्या उभयपक्षी करारांच्या अधीन राहूनच शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर दोन्ही देशांमधे सहमती झाली आहे.  दोन्ही देशांच्या प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान...

पालघर जिल्ह्यातला पांढऱ्या कांदा बाजाराविना पडून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्याच्याल्या विक्रमगड तालुक्यातल्या म्हसरोली या गावात पाच ते सहा वर्षापासून खरीपातल्या भातपीकाच्या कापणीनंतर डिसेंबर महिन्यात पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. मात्र कोव्हीड १९ आजाराच्या...

मुंबईतल्या अँटिला स्फोटक प्रकरणी एनआयएकडून पोलीस निरीक्षकाला अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिला या मुंबईतल्या निवासस्थानाजवळ स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्थेनं मुंबईतील पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक केली आहे....

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ३ लाख कोटी रुपयांच्या कर्जाची केंद्र सरकारनं केली घोषणा

नवी दिल्ली : २७ राज्यातल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना सरकारी बँकांनी १५ जुलै पर्यंत १९ हजार ६६९ कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला...

व्हॉट्सअॅपच्या नव्या धोरणामुळे खाजगीपणाच्या हक्कावर गदा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हॉट्स अॅप या समाजमाध्यम मंचाचं प्रायव्हसीविषयक धोरण भारतीय माहिती तंत्रज्ञान विषयक नियमांचं उल्लंघन करत असल्याचं केंद्रसरकारनं दिल्ली उच्च न्यायालयात काल सांगितलं. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग...

कोकणाच्या विकासाला प्राधान्य देणारा सर्वांच्या हिताचा अर्थसंकल्प – उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे

मुंबई : कोकणच्या विकासाला प्राधान्य देऊन कोकणाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी फळबाग विकास, पर्यटन आणि मत्स्यव्यवसाय यावर विशेष लक्ष देऊन उममुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर...