राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं आजपर्यंत एक लाखांहून अधिक प्राण वाचवले – नित्यानंद रॉय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारला आपत्ती निवारण दलावर पूर्ण विश्वास आहे, अशा शब्दात गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 16 व्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दिनाच्या स्थापना निमित्तानं...

वरळी परिसरातील विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंबई : वरळी परिसरात सध्याचा वांद्रे-वरळी सी-लिंक आणि भविष्यात उभारले जाणारे कोस्टल रोड, वरळी-शिवडी जोड रस्ता या प्रकल्पांमुळे रहदारी वाढेल. या पार्श्वभूमीवर येथील रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांची कामे वेळेत आणि...

लसीकरणाला गती देण्यासाठी ‘हर घर दस्तक’ मोहीम राबवली जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी ‘हर घर दस्तक’ मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत १२ ते १४ आणि १५ ते १७ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांचं लसीकरणाचं...

तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या २४ घरांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई-  तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या 24 घरांचे आज लोकार्पण होत आहे, त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे याचे समाधान आहे,  यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक...

सुरक्षित व प्रभावी कीटकनाशके शेतकऱ्यांना उपलब्ध होणार

कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक २०२० ही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलं. नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या विधेयकामुळे शेतकऱ्यांना सुरक्षित आणि परिणामकारक कीटकनाशकं उपलब्ध होणार असून देशात सेंद्रिय कीटकनाशकांना चालना मिळेल,अशी माहिती, माहिती...

लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ४५ वर्षांवरच्या नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ३ हजार २९५ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ३ लाख १० हजार ६३९ लोकांचं लसीकरण झालं. पुणे जिल्ह्यात...

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अमेरिकेला रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. या दौऱ्यात त्या जी-वीस समुहातील देशांच्या अर्थमंत्र्यांसोबतही चर्चा...

काँग्रेसनं केली तीन नगरसेवकांची हकालपट्टी

मुंबई : विधानसभा निवडणुकामध्ये भाजपा उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत, नंदुरबारमधल्या नवापुर नगरपालिकेच्या तीन नगरसेवकांची काँग्रेस पक्षानं हकालपट्टी केली. नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी ही कारवाई केली...

एसटीच्या माध्यमातून ग्रामीण भागात चांगली वाहतूक सेवा देण्यासाठी प्रयत्न – परिवहनमंत्री अनिल परब

मुंबई : महाराष्ट्राची लाईफलाईन म्हणून एसटी बस सेवेकडे पाहिले जाते. ही सेवा ग्रामीण भागात प्रवाशांना सुरळीतपणे सहज उपलब्ध असली पाहिजे. यावर भर देण्यात येईल. सार्वजनिक वाहतूक क्षमता वाढविण्यासाठी आधुनिक...

राज्यात ५ हजार २२५ नवे कोविड रुग्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल पाच हजार २२५ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६४ लाख ११ हजार ५७० झाली आहे. काल १५४ रुग्णांचा उपचारादरम्यान...