नॅशनल इन्फरमॅटीक्स सेंटरचे संस्थापक महासंचालक डॉ. एन.शेषगिरी यांना आदरांजली
नवी दिल्ली : नॅशनल इन्फरमॅटीक्स सेंटरने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 5 ऑगस्ट 2019 रोजी डॉ.एन. शेषगिरी व्याख्यान 2019 या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी...
नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवनाचे स्मरण करून देतो – भगतसिंह कोश्यारी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि गोव्यातल्या जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व जगभर साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेम, दया आणि...
चिरकालीन महाकाव्य रामायणात दर्शविल्याप्रमाणे धर्माचा सार्वत्रिक संदेश प्रसारित करण्याचे उपराष्ट्रपतींचे जनतेला आवाहन
नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती, श्री एम वैंकय्या नायडू यांनी चिरकालीन महाकाव्य रामायणात दर्शविल्याप्रमाणे धर्म किंवा नीतीमत्तेचा सार्वत्रिक संदेश समजून घेऊन तो प्रसारित करण्याचे आणि त्यातील समृद्ध मूलभूत मूल्यांच्या...
पुणे विभागातील 12 हजार 267 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 19 हजार 932 रुग्ण - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : पुणे विभागातील 12 हजार 267 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत...
जैन समाजाची लोककल्याणकारी भावना सर्वपरिचित- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे,...
औषधं आणि अन्नधान्याचा ऑनलाइन पुरवठा करणारी बनावट संकेतस्थळांपासून खबरदार -सायबर विभाग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही लोक औषधं आणि अन्नधान्याचा ऑनलाइन पुरवठा करणारी बनावट संकेतस्थळं निर्माण करत आहेत, असं महाराष्ट्र सायबर विभागानं स्पष्ट केलं आहे. या...
देशभरात कोविड19 च्या चाचण्यांचा वेग हजार पट वाढला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोविड19 च्या चाचण्यांचा वेग हजार पट वाढला असून आतापर्यंत २६ लाख १५ हजार ९२० जणांची कोरोना विषाणू संसर्ग चाचणी केली असल्याची माहिती भारतीय वैद्यक...
भविष्यात इरशाळवाडीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानपरिषदेत...
मुंबई : रायगड जिल्ह्यातल्या इरशाळवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला ५६६ कोटींचा निधी
नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला गेल्या अडीच वर्षात ५६६ कोटी २३ लाख ६ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने देशातील अंगणवाड्यांमध्ये पूरक पोषण...
भारतीय रिझर्व बँकेचं द्वैमासिक पतधोरण उद्या सकाळी १० वाजता घोषित केलं जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेचं द्वैमासिक पतधोरण उद्या सकाळी दहा वाजता घोषित केलं जाईल. बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक काल पासून सुरू झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावेळी व्याजदरात...











