मांडवा बंदराजवळ प्रवासी बोट उलटली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातल्या मांडवा बंदराजवळ एक प्रवासी बोट उलटली. मात्र या बोटीतल्या खलाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
मुंबईहुन मांडवाच्या दिशेन ८८ प्रवाशांना घेऊन निघालेली ही बोट...
जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकणारच – गृहमंत्री अनिल देशमुख
राज्य राखीव दलाशी गृहमंत्र्यांचा संवाद
मुंबई : जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आपली तब्येत एकदम ठणठणीत करा आणि मग त्यानंतर कोरोना विरुद्धच्या लढाईत सामील व्हा. कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकणारच आहोत....
ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सच्या लाभासाठी आता १० जूनपर्यंत मुदतवाढ
मुंबई : कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सचा लाभ घेण्यासाठी संबंधित शाळेमार्फत 10 जूनपर्यंत अर्ज करता येतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे...
राज्य निवडणूक आयोगाचे राज्यातील महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापासून ती अंतिम करण्याचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य निवडणूक आयोगाने अखेर राज्यातील महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापासून ती अंतिम करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची...
फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत ६७० इलेक्ट्रीक बसगाड्या मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि चंदिगडसाठी ६७० इलेक्ट्रीक बसगाड्या केन्द्र सरकारनं मंजूर केल्या आहेत. मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ,गुजरात आणि पोर्ट ब्लेअरसाठी २४१...
पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत
मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबई मध्ये खारघर इथं झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या वेळी ११ उपस्थितांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ही अत्यंत...
महावीर जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा; घरातच पूजा, प्रार्थना करण्याचे आवाहन
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान महावीर जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीरांनी अखिल विश्वाला मानवतेच्या कल्याणाचा विचार दिला. प्राणीमात्रांवर प्रेम, दया करायला शिकवलं. शांतता, अहिंसा,...
राज्यात काल ३ हजार ७२९ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ७२९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. याबरोबरच राज्यातलं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ पूर्णांक ७४ शतांश टक्के झालं आहे. आत्तापर्यंत राज्यभरातले...
निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभाग सज्ज
किनारपट्टीवर संपूर्ण सावधानता,एनडीआरएफ तुकड्याही तैनात
मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांसमवेत व्हीसीद्वारे बैठक
मुंबई : निसर्ग चक्रीवादळ ३ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा...
मोफत सर्व रोग निदान शिबीर
पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र संत तुकाराम नगर पिंपरी पुणे १८ येथे दि. 10 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2021 पर्यंत मोफत सर्व रोग...









