पाठबळाचं पत्र सादर करण्यात शिवसेना अपयशी ठरल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सरकारस्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी पुरेशा पाठबळाचं पत्र सादर करण्यात शिवसेना अपयशी ठरल्यानं, आणि त्यासाठी मुदतवाढ द्यायला नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकार स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणा...

मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात आज मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस झाला. मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. आता पावसानं उसंत घेतली असली तरी, त्याआधी झालेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत...

मोबाईल टॉर्चच्या उजेडात ‘अंत्यसंस्कार’, निगडीतील अमरधाम स्मशानभूमीतील प्रकार..!

पिंपरी: निगडी अमरधाम स्मशानभूमीत गेल्या अनेक दिवसांपासून अंत्यविधीच्या ठिकाणी पथदिवे नसल्याने, तेथे अंत्यविधीच्यासाठी येणाऱ्या नागरीकांना चक्क मोबाइल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ येत आहे. त्यामुळे सदर ठिकाणी पथदिवे...

रिझर्व बँकेचा वित्त आणि पत धोरण द्वैमासिक आढावा जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं वित्त आणि पत धोरणाचा द्वैमासिक आढावा आज प्रसिद्ध केला. या आढाव्यात व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय वित्त आणि पत धोरण विषयक समितीने...

संवैधानिक मूल्यांच्या संवर्धनासाठी उच्च शिक्षणसंस्था हे चांगलं व्यासपीठ असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभ्यागत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्याय, समता, बंधुता, महिलांप्रति आदर अशा संवैधानिक मूल्यांचं संवर्धन करण्यासाठी उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था हे चांगलं व्यासपीठ असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती भवनात...

एलिसा किट्सला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातली एनआयव्ही, अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, तसंच आयसीएमआर राष्ट्रीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद यांनी जायड्स कॅडिला या खासगी कंपनीने तयार केलेल्या एलिसा किट्सला मंजुरी दिली...

सोन्याच्या आभूषणांवर १५ जानेवारी २०२१ पासून हॉलमार्क बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोन्याच्या सर्वप्रकारच्या आभूषणांवर १५ जानेवारी २०२१ पासून हॉलमार्क म्हणजेच शुद्धतेचा छाप मारणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी वार्ताहरांना दिली. या संदर्भातली...

पोलीस दलाचे स्वतंत्र नियंत्रण कक्ष

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने सामान्य जनतेस मदत करण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. कोवीड-१९ नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवण्यासाठी ३...

खेड, आळंदी व चाकणसह ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करावी –...

पुणे : ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून खेड, आळंदी व चाकणसह ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करावी तसेच संस्थात्मक विलगीकरण,...

करगिल युद्धातील विजयाच्या २२ व्या स्मृतीदिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांद्वारे हुतात्म्यांना अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज २२ व्या करगील दिवसाच्या स्मृतीप्रीत्यर्थ लदाखमधील द्रास भागातील करगील युद्ध स्मृती स्मारकाला भेट देतील. भारतीय लष्करानं अतुलनीय धैर्य आणि समर्पण भावनेन...