स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामस्थांनी ‘वारकऱ्यांना वैयक्‍तिक शौचालय उपलब्ध करून द्यावे’

पुणे : राज्य शासनाकडून पालखी सोहळ्यात राबविण्यात येत असलेल्या 'निर्मल वारी'चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गतवर्षीपासून जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 'वारकऱ्यांना वैयक्‍तिक शौचालय उपलब्ध करून द्यावे' ही नवीन...

कोविड-19 संदर्भातली ताजी स्थिती

नवी दिल्ली : कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनांवर सर्वोच्च...

सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या उद्यापासून वाढणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महत्त्वाच्या शहरातल्या सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या उद्यापासून वाढणार आहे. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि...

कोरोनामुळं मृत्यू झालेल्या राज्यातल्या १ लाख ३२ हजारांहून अधिक व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळाली आर्थिक मदत

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनामुळं मृत्यू झालेल्या राज्यातल्या १ लाख ३२ हजारांपेक्षा जास्त व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत देण्यात आल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी दिली. देशभरात आतापर्यंत...

वाहनांची चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर स्थानिक गुन्हे शाखेला पालघर जिल्ह्यात चार चाकी वाहनांची चोरी करणाऱ्या एका टोळीला पकडण्यात यश आलं आहे. टोळीकडून १९ महिंद्रा पिकअप गाड्या ६...

पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा 30 मे ला

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपाला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा 30 मे ला संध्याकाळी 7...

छत्तीसगडमध्ये एक नक्षलवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. दंतेवाडा जिल्ह्यातल्या जंगलात ही चकमक झाली. चकमकीनंतर शोध घेतला असता, जंगलात या नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. त्याची ओळख...

३५५ शहरांमधल्या प्रदूषणाच्या पातळीवर सरकारचं लक्ष असून त्यानुसार योजना तयार केल्या जात असल्याची केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वायुप्रदूषण रोखण्यासाठी नवीन उपाय योजना करण्याची गरज आहे, असं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत वायू प्रदूषणावरील चर्चेदरम्यान सांगितलं. वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोळश्यावर आधारित...

२६ जानेवारीपासून मुंबई शहर आणि उपनगरात मॉल आणि काही व्यापारी आस्थापनं रात्रभर सुरु राहणार

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात २६ जानेवारीपासून मॉल आणि काही व्यापारी आस्थापनं रात्रभर सुरु राहणार आहेत. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजूरी देण्यात आली. या निर्णयामुळे पोलिसांवर...

अभिनेत्री कंगना रानौतनं महानगरपालिकेकडून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची केली मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगना रानौत हिनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सुधारित याचिकेत मुंबई महानगरपालिकेकडून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कंगनाच्या पाली हिल इथल्या...