इंटरनेटचा सदुपयोग व्यवसाय, ज्ञान वृद्धीसाठी करावा सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यास नको – गृहमंत्री अनिल देशमुख...

मुंबई : इंटरनेट हे माहिती मिळविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे साधन असून  त्याचा उपयोग ज्ञान, व्यवसाय वृद्धीसाठी करावा. कोणाच्या धार्मिक भावना दुखविण्यासाठी अथवा समाजातील शांती आणि एकता बिघडविण्यासाठी करू नये, असे...

औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत निवेदन

मुंबई : औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत निवेदन केले. मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत...

राष्ट्रीय पंचायत उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पंचायत राज दिनाचं औचित्य साधत केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमधे दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2022 साठी उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर...

दिल्लीत हवेतील धूलिकणांचं प्रमाणात वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत हवेतील धूलिकणांचं प्रमाण आजही वाढलेलच होतं. आज सकाळी हवेतील धुळीकणाचा निर्देशांक 410 पर्यंत खाली आला होता. एवढा कमी निर्देशांक प्रदूषण वाढल्याचं दर्शवतो. दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांमुळे,...

शेतकरी व सर्वसामान्य जनता हाच अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू – वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई

राज्यातील सर्व विभागांचा सर्वसमावेशक विकास साधणार मुंबई : राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून अर्थसंकल्प सादर केला असून 22 हजार कोटी रुपयांची तरतूद शेतकरी कर्जमुक्तीसाठी केली आहे. राज्यातील सर्व...

पुणे विभाग पदवीधर,शिक्षक मतदार संघ निवडणूक नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात...

पुणे: पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात...

पुरामुळे सध्या वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य नसलेल्या गावांमधे मोफत सौर दिव्यांचे वितरण

मुंबई (वृत्तसंस्था) : पुरामुळे ज्या गावात सध्या वीज पुरवठा सुरळीत करणं शक्य नाही, त्या गावातल्या घरांना मोफत सौर दिव्यांचं वितरण करण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे....

अ‍मरावतीच्या भारतीय जन संचार संस्थेत पत्रकारीता अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची अंतीम संधी

29 सप्टेंबर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख नागपूर : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालया अंतर्गत स्वायत्त संस्था असलेरल्या अमरावती स्थित भारतीय जनसंचार संस्थेत शैक्षणिक सत्र 2019-20 करिता प्रवेश घेण्याची अंतीम...

मुंबईतील पुलांच्या ऑडिटसाठी नवीन मानके तयार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईतील रेल्वे पुलांचे रेल्वे मार्फत, महानगरपालिकेने बांधलेल्या पुलांचे महानगर पालिकांमार्फत आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत बांधलेल्या पुलांचे प्राधिकरणामार्फत ऑडिट करण्यात आले आहे. नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात...

रत्नागिरीतील कातळ शिल्पांच्या जतन, संवर्धनाच्या कामाला प्रशासकीय मान्यता

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचा पुढाकार मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांमधील  सतरा गावांमध्ये विखुरलेल्या इतिहासपूर्वकालीन पाषाण युगातील कातळ शिल्पांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाला प्रशासकीय...