सरपंचानी कृतीशील विचार समोर ठेऊन काम केलं पाहिजे – डॉ.भारती पवार

मुंबई (वृत्तसंस्था) :  गावाच्या विकासातूनच राष्ट्रउभारणी होते गावपातळीवर काम करत असताना सरपंचानी कृतीशील विचार समोर ठेऊन काम केलं पाहिजे, असं मत केंद्रीय आरोग्य, कुंटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी...

भारतीय स्टेट बँकेची कृषी कर्जमाफीसाठी “ऋण समाधान योजना”

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्टेट बँकेनं शेती कर्जमाफीसाठी "ऋण समाधान योजना" जाहीर केली आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी, थकीत असलेल्या कर्जांच्या मुद्दलांपैकी २० टक्के रकमेचा भरणा केल्यास, संपूर्ण...

जय जीत सिंग दहशतवाद विरोधी विभागाचे नवे प्रमुख

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जय जीत सिंग यांची राज्यातल्या दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारनं काल त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. १९९० च्या...

राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली हिंसाचारावर चर्चा व्हावी ही विरोधी पक्षांची मागणी मान्य न केल्यामुळे झालेल्या गदारोळात आज लोकसभेचं कामकाज दुस-यांदा दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. सकाळी सदनाचं कामकाज...

भारत आणि वेस्ट इंडिज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन इथं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान सुरु असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज पोर्ट ऑफ स्पेन इथल्या क्विन्स पार्क मैदानावर खेळला जाणार आहे. या...

शेतकऱ्यांची काळजी घेणारे सरकार

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत 2019-20 या हंगामासाठी सर्व खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याला मंजूरी...

लोकसभा तसंच राज्य विधानसभा ‘१२६ वं घटना दुरुस्ती विधेयक २०१९’ एकमतानं झालं मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत काल ‘१२६ वं घटना दुरुस्ती विधेयक २०१९’ सर्व पक्षांचं समर्थन मिळाल्यानंतर मंजूर झालं. लोकसभेत काल उपस्थित असलेल्या सर्व ३५५ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनी मतदान...

सर्वोच्च न्यायालयात होणारी मराठा आरक्षणावरची सुनावणी ५ फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणावरची सर्वोच्च न्यायालयात होत असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याचिकाककर्ते विनोद पाटील यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आजपासून ही सुनावणी सुरु...

५०० कोटी लिटर जलसाठा राखण्यासाठी जनसहभागातुन चळवळ कार्यरत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पाणीटंचाईप्रवण क्षेत्रात लोकसहभागातून ५०० कोटी लिटर जलसाठा करण्यासाठीची चळवळ उभी राहिली आहे. भारतीय राजस्व सेवेतले सह आयुक्त डॉ.उज्वलकुमार चव्हाण यांनी २०१९ मधे ११ जणांना सोवत...

दिवाळी सुट्ट्यांमध्ये अतिरिक्त गाड्या सोडण्याचा राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या कालावधीत आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळानं यंदा राज्यभरात १ हजार ४९४ अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय घेतला...