नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विनम्र आदरांजली

मुंबई: नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनम्र आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री श्री. पवार आपल्या संदेशात म्हणतात, “महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी, कोंढाणा...

बारावीचा निकाल उद्या दुपारी ४ वाजता जाहीर होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. दुपारी ४ वाजता हा निकाल ऑनलाइन जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिक्षण...

टाळेबंदीच्या काळात रेल्वेच्या डागडुजीचं काम सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेचं परिचालन व्यवस्थित व्हावं यासाठी टाळेबंदीच्या काळात रेल्वेच्या पुलांचं, आणि अन्य डागडुजीचं काम रेल्वे प्रशासनानं हाती घेतलं आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्याबरोबरंच प्रलंबीत डागडुजी आणि...

कुशल आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग निर्माण करा- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक दर्जाची बँकिंग सेवा देण्यासाठी आवश्यक कुशल, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग बँकिंग संस्थांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेनं घ्यायला हवी असं राष्ट्रपती रामनाथ...

फिनटेक स्टार्टअप ‘निवेश’ची १२ कोटी रुपयांची निधी उभारणी

मुंबई : फिनटेक स्टार्टअप निवेश डॉटकॉमने आयएएन फंडच्या नेतृत्वात १.६ दशलक्ष डॉलर्सचा (१२ कोटी) निधी जमा केला. या फेरीत इतर सह गुंतवणूकदारांनीही सहभाग नोंदवला. यात इंडियन एंजेल नेटवर्क, एलव्ही...

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्यासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियमात सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री...

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून १८ उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपानं काल १८ उमेदवारांची यादी जाहीर केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कर्नाटकातून उमेदवारी देण्यात आली असून वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष...

सर्व स्तरावर शिक्षणाची सुविधा दिल्याने देशाच्या उज्वल भविष्याची पायाभरणी होते – राष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तळागाळापर्यंत शिक्षणाची सुविधा दिल्याने देशाचं उज्वल भविष्याची पायाभरणी होते असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. त्या आसाममध्ये चहाच्या बागा असलेल्या भागांत १०० आदर्श उच्च...

4 लाख 62 हजार 83 क्रीडापटूंची स्पोर्टस् पोर्टलला भेट

नवी दिल्ली : युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे स्पोर्ट ॲथोरिटी ऑफ इंडियाच्या वतीने नॅशनल टॅलेंट सर्च पोर्टल अर्थात राष्ट्रीय उत्कृष्ट क्रीडापटू शोध पोर्टल 28 ऑगस्ट 2017 रोजी सुरू करण्यात...

अखिल भारतीय वंदे भारतमच्या नृत्य उत्सवाची आज अंतिम फेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय वंदे भारतमच्या नृत्य उत्सवाची अंतिम फेरी आज नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू क्रिडांगणाच्या प्रेक्षागृहात  होत आहे. देशाच्या 4 भागातील 949 नर्तकांचा समावेश असलेले 73...