भारत आणि अमेरिका संबंध वैश्विक भागीदारी स्तरावर नेण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय संबंध,सर्वसमावेशक वैश्विक भागीदारी स्तरावर नेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली. भारत अमेरिकेतील विशेष नात्याचा पाया जनतेचा एकमेकांशी असलेल्या संबंधांवर...

नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राबवला जातोय ‘सखी प्रेरणा भवन‘ हा अभिनव प्रयोग

मुंबई (वृत्तसंस्था) : किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच ‘सखी प्रेरणा भवन‘ हा अभिनव प्रयोग राबवला जात आहे. मासिक पाळीसारख्या अतिशय नाजुक व अव्यक्त विषयावर महिलामध्ये...

शेतीचे आधुनिक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : कृषी उत्पादने व कृषी आधारित वस्तूंचे भौगोलिक मानांकन होऊन त्यावर पेटंट मिळविले तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची दुप्पट ते चौपट दाम मिळेल असे सांगून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे नवीनतम...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सर्व निवडणुका भाजपाच्या चिन्हावर लढवल्या जातील- चंद्रकांत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सर्व निवडणुका भाजपाच्या चिन्हावर लढवल्या जातील, अशी घोषणा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यांनी काल सांगली जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांची...

दोन हजार कुटुंबांची जेवण व पाण्याची व्यवस्था : मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची सामाजिक...

मुंबई : राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मालाडहून आपापल्या राज्यांकडे निघालेल्या स्थलांतरित मजूर व त्यांच्या कुटुंबियांची जेवण व पाण्याची सोय करुन सामाजिक...

डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेबाबत अभिप्राय, शिफारशी पाठविण्याचे आवाहन

मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांच्या लोकाभिमुख योजना, निर्णय, ध्येय-धोरणे, इत्यादींची माहिती विविध डिजिटल माध्यमांद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येतात. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेचा...

ओडिशातील रथयात्रा आजपासून सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओडिशातील पुरी इथली जगप्रसिद्ध रथयात्रा आजपासून सुरू होत आहे. या यात्रेसाठी देशभरातून हजारो भाविक पुरीमध्ये दाखल झाले आहेत. भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांची...

कारखान्यांमध्ये सुरक्षा ही वैधानिक गरज – प्रधान सचिव विनिता वेद सिंगल

मुंबई : सामाजिक सुरक्षेबरोबर औद्योगिक सुरक्षा महत्वाची असून यासाठी कामगार विभाग सातत्याने नवनवीन नियम तयार करत आहे. येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय संघटना असो की त्याबाबतचे प्रमाणीकरण असो, प्रत्येक रासायनिक किंवा औद्योगिक कारखान्यामध्ये...

मराठा प्रवर्गातील युवक-युवतींना व्यवसायाची संधी ; अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यावा

पुणे : जिल्ह्यातील मराठा आर्थिक दुर्बल घटकातील तरुण-तरुणी, युवक व उद्योजक बनू इच्छिणाऱ्या आणि तशी क्षमता असणाऱ्या व्यक्तींना सहाय्य पुरवण्याच्या दृष्टीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत...

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५वी जयंती आहे. यानिमीत्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. आपल्या स्वतंत्र...