आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून भारताच्या महिला संघाची माघार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपिन्समध्ये मनिला इथे येत्या ११ ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून भारताच्या महिला संघाने माघार घेतली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय...
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश मान्य करणार असल्याचं गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येच्या तपासाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश मान्य असतील असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
या...
देशातल्या 10 कोटी ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे शुद्ध पेयजलाचा पुरवठा करण्यात सरकारला यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात पाणी टंचाई हा मोठा अडथळा ठरु शकतो. त्यामुळे केंद्र सरकार गेली आठ वर्ष जल सुरक्षा प्रकल्पांवर काम करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र...
भारतीय जवान कुलदीप जाधव यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सैन्यदलाच्या सेवेत असलेले नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातले कुलदीप जाधव यांचा काल कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. जाधव हे जम्मू काश्मीरमेधे राजौरी भागात कार्यरत होते. या...
येरवडा येथील मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह तात्पुरते कारागृहाकरीता अधिग्रहीत – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19) उद्भवणा-या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव संपुर्ण राज्यात 3 मे 2020 पर्यंत संचार...
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१ पूर्णांक ३८ शतांश टक्के मतदान
मुंबई : राज्यात मतदानांची टक्केवारी आतापर्यत मिळालेल्या माहितीनुसार राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१ पूर्णांक ३८ शतांश टक्के मतदान झालं आहे.
जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी याप्रमाणे
अहमदनगर- 34 टक्के
अकोला- 30 टक्के
बुलडाणा- 31...
राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही
जादा दराने वस्तू विकणाऱ्या दुकानदारांना शासनाचा कारवाईचा इशारा
मुंबई : राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांना वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे...
देशात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची आवश्यकता-धर्मेंद्र प्रधान
तात्काळ बॅटरी विनिमयाच्या सुविधेला चंदीगडमध्ये सुरुवात
नवी दिल्ली :पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक, व्ही. पी.सिंग बदनोर यांच्या समवेत पेट्रोलिअम, नैसर्गिक वायु आणि स्टील खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बॅटरी विनिमयाची...
भारतीय हवाई दलाच्या मिग-29 (यूपीजी) विमानाला अपघात
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या मिग-29 विमानाला आज सकाळी (दि.8 मे,2020) पावणे अकरा वाजता अपघात झाला. जालंधरनजिकच्या हवाई तळावरून प्रशिक्षण मोहिमेसाठी या विमानाचे उड्डाण करण्यात आले होते, त्यावेळीच हा अपघात झाला. या...
राज्यशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज सातवा दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभर ‘गगनभेदी थाळीनाद...











