कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी एसटी अतिरिक्त २५० बस सोडणार
मुंबई (वृत्तसंस्था) : मंत्रालय आणि अन्य शासकीय कार्यालयांमध्ये सोमवारपासून पंधरा टक्के उपस्थिती अनिवार्य केल्यामुळे, या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळानं, अतिरिक्त २५० बस सोडण्याचं नियोजन केलं आहे....
राज्यात ९८ अंगणवाडी आणि ७४५ मिनी अंगणवाडी सुरु करण्यास मान्यता – महिला आणि बालविकास...
मुंबई : राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनाने पूर्वीच मान्यता दिलेल्या परंतु कार्यान्वित न झालेल्या ९८ अंगणवाडी व ७४५ मिनी अंगणवाडी केंद्रे सुरु करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती...
पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदकसंख्या शंभरीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या पदकांची संख्या शंभरीवर गेली आहे. यात २५ सुवर्ण, ३० रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे....
महामारी सुधारणा विधेयक-२०२० राज्यसभेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज महामारी सुधारणा विधेयक-२०२० मंजूर करण्यात आलं. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी हे विधेयक आज राज्यसभेत मांडलं. दिवाळखोरी आणि कर्जबाजारी सुधारणा विधेयक दोन हजार...
२०३० पर्यंत देशाला हिवताप मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट – केंद्रीय आरोग्यमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातून हिवताप आणि क्षयरोगाचं समूळ उच्चाटन व्हावं याकरता केंद्रसरकार एक सर्वसमावेशक कृती आराखडा आखत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी दिली आहे. जागतिक...
‘पंडीत दिनदयाल उपाध्याय योजना’ सत्ताधाऱ्यांसाठी चराऊ कुरण
प्रशिक्षण योजनाच रद्द करण्याची इरफान सय्यद यांची आयुक्तांकडे मागणी…
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने महिला व बालकल्याण योजना ठराव क्रमांक २१ (दि. ०३ फेब्रुवारी २०२०) अन्वये नागरवस्ती विकास योजना विभागाकडील...
कोकणातल्या सर्व ग्रामपंचायती सुंदर गाव होण्यासाठी गावविकासाचं मॉडेल आवश्यक – उदय सामंत
मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणातल्या सर्व ग्रामपंचायती सुंदर गाव होण्यासाठी गावविकासाचं एक मॉडेल तयार करण्याची आवश्यकता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात संत गाडगेबाबा...
राज्यातील देवस्थानांवर महिलांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याबाबत विचार व्हावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे...
मुंबई : राज्यभरात असलेल्या विविध देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. विशेषत: पंढरपूर, एकवीरा देवी, तुळजापूर, अष्टविनायक अशा देवस्थानांमध्ये भाविकांसाठी सुविधा होणे अत्यावश्यक आहे. महिला भाविकांसाठी पायाभूत सुविधा करण्याची...
बिहारमध्ये पूर परिस्थिती गंभीर; आसाममधील पूर परिस्थितीत मात्र काहीशी सुधारणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. गंडक, बुऱ्ही गंडक, बागमती, कमलाबालन, महानंदा आणि अध्वरा या नद्यांच्या धोक्याच्या पातळीवरून वाहात असून पुराचं पाणी अनेक वस्त्यांमध्ये शिरलं...
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपूर्ण देशभर राबवण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आज संपूर्ण देशभर राबवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व आरोग्य केंद्रं, रेल्वेस्थानक, बसस्थानक तसंच बाजारपेठांमध्ये केंद्र उभारून ही लस...