शालेय शिक्षण विभागाची पुनर्रचना आवश्यक – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

शालेय शिक्षण विभागाचा आढावा मुंबई : शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समन्वय साधून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर आणि देशपातळीवर स्वत:च्या क्षमतांना न्याय देता आला पाहिजे. शिक्षण विभागामध्ये सुसूत्रता आणत...

१६२ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध राज्यांमधली वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं केंद्रसरकारनं १६२ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या कामावर २०१ कोटी रुपये खर्च होणार असून त्यामुळे...

आर्थिक समावेशनाद्वारे विकासाचं नवं प्रारुप भारताने घडवलं असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक समावेशनाद्वारे विकासाचं नवं प्रारुप भारताने घडवलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अंदमान बेटांवर पोर्ट ब्लेअर इथल्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन...

देशाच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी अद्ययावत शस्त्रप्रणालींनी सज्ज असलेली आधुनिक जहाजं बांधणं ही काळाची गरज...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या सागरी सीमा सुरक्षित आणि संरक्षित राहण्यासाठी अद्ययावत शस्त्रप्रणालींनी सज्ज असलेली आधुनिक जहाजं बांधणं ही काळाची गरज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सांगितलं....

भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याविरोधातल्या ठरावावर मतदान न करण्याचा युरोपीय संघाच्या संसदेचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याविरोधातल्या ठरावावर आज मतदान प्रक्रिया न करण्याचा निर्णय युरोपीय संघाच्या संसदेनं घेतला आहे. भारताचा हा राजनैतिक विजय असल्याचं सरकारी सूत्रांनी म्हटलं आहे....

अत्युत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार – अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळ तसेच विविध क्षेत्रात पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजक पुरस्कारप्राप्त,नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी आदी उत्कृष्ट काम करणारे माजी सैनिक, माजी सैनिकांच्या,...

भारतात बनलेल्या कोविड-१९ प्रतिबंधक लसी या आत्मनिर्भर भारताचं प्रतिक आहेत – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात बनलेल्या कोविड-१९ प्रतिबंधक लसी या आत्मनिर्भर भारताचं प्रतिक आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या...

“कोरोना” प्रतिबंधासाठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे...

पुणे : ‘कोरोनाʼ च्या प्रतिबंधासाठी  पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याबरोबरच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची विद्यार्थ्यांमध्ये जागृती करुन या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन...

भारतात एकूण ४० कोटी नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली – केंद्रिय आरोग्य मंत्रालयाचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात एकूण ४० कोटी नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात एकूण ३९ कोटी ९३ लाख ६२ हजार...

अमेरिकी संसदेचं शिष्टमंडळ येत्या १५ ऑगस्टला, स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारतात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकी संसदेचं शिष्टमंडळ येत्या १५ ऑगस्टला, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारतात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित करतील त्यवेळी हे शिष्टमंडळ...