चांद्रयान ३ चं विक्रम लँडर आज पुन्हा यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान ३ चं विक्रम लँडर आज पुन्हा यशस्वीरित्या अलगदपणे चंद्रावर उतरलं. या लँडरचं इंजिन आज पुन्हा प्रज्वलित झालं, त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे ४० सेटींमीटर वरपर्यंत जाऊन...
नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या...
आरोग्य कर्मचाऱ्यांना मदतीची गरज-सोनिया गांधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या मदतीची गरज असल्याचं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. त्या आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे...
महाराष्ट्र सदनात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा
नवी दिल्ली : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची लगबग होती. तसीच लगबग व उत्साह महाराष्ट्र सदनात आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमातही बघायला मिळाला.
कस्तुरबागांधी...
प्रधानमंत्री तमिळनाडू आणि केरळ राज्यांचा दौरा करणार
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्या तमिळनाडू आणि केरळ या राज्यांचा दौरा करणार आहेत.
उद्या सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ते चेन्नईमध्ये विविध प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. तसेच,...
ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं काल मध्यरात्रीच्या सुमाराला निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या जुहूच्या क्रिटी केअर रूग्णालयात...
संयुक्त राष्ट्रांच्या पुनर्रचनेची गरज असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या पुनर्रचनेची गरज असल्याचं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल बेंगळुरू इथं एका कार्यक्रमात बोलत होते. सुधारणा...
फिट इंडिया प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत उत्तर प्रदेशातील विद्यार्थी आघाडीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांसाठी आयोजित देशातल्या सर्वात मोठ्या क्रीडा आणि तंदुरूस्तीविषयी पहिल्या फीट इंडिया प्रश्नमंजुषेच्या पहिल्या फेरीचे निकाल जाहीर झाले आहेत. या फेरीत उत्तर प्रदेशातील दोन तरूणांनी पहिल्या...
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे – मुख्यमंत्री उद्धव...
मुंबई : राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ...
शैक्षणिक संस्थांनी शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्थांनी संचारबंदी संपून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये, असे निर्देश केंद्र सरकारनं जारी केले आहेत. काही संस्थांनी असा...










