उत्स्फूर्त मागणीमुळे देवळाली -मुझफ्फरपूर किसान रेल्वे आठवड्यातून तीनदा; उद्‌घाटनापासून लोडिंगपर्यंत चारपट वाढ

लिंक किसान रेल्वे सांगोला-मनमाड-दौंड आठवड्यातून तीनदा नवी दिल्ली : उत्स्फूर्त मागणीमुळे, येत्या 08-09-2020 पासून देवळाली – मुझफ्फरपूर ही आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या किसान रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करीत ती आता आठवड्यातून तीन वेळा...

महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी व योजनांना गती देण्यासाठी विशेष कक्ष सुरु करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

मुंबई (वृत्तसंस्था) : महिलांचे प्रश्न आणि समस्या तसेच त्यांच्यासाठीच्या योजनांना गती देणे आणि सध्याच्या योजनांतील अडचणी दूर करणे, नवीन योजना आखणे यासाठी विशेष कक्ष राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

जी एस टी विवरण पत्र सादर करण्याची मुदत या महिनाअखेर पर्यन्त वाढवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी वार्षिक जी एस टी विवरणपत्र सादर करण्याची मुदत या महिनाअखेर पर्यन्त वाढवली आहे. वार्षिक उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या उद्योगांनी याचा...

भारत आणि बांगला देशानं एकमेकांवर दाखवलेल्या विश्वासामुळे दोन्ही देशातले जटील प्रश्न सौहार्दानं सुटले आहेत,...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगला देशानं एकमेकांवर दाखवलेल्या विश्वासामुळे दोन्ही देशातल्या मैत्रीनं एक वेगळी उंची आणि दिशा गाठली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर...

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत सुमारे ८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला.  राज्यातले ९० पूर्णांक ६६ शतांश टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेत....

राज्यात मे महिन्यात आतापर्यंत २८ लाख ३७ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

६७ लाख ४५ हजार ४०० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई : राज्यात १ ते २६ मे पर्यंत ८३० शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति...

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ यासह ५ योजनांसाठी १२५७ कोटी ५० लाख रुपये मंजूर

सामाजिक न्याय विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन,...

राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही

कोरोनाबाबत तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने २५८ जणांना घरी सोडले -आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या  निरीक्षणाखाली १५ जण असून २५८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. अद्याप एकही...

आत्मनिर्भर भारताचं ध्येय साकारण्यासाठी टिळकांच्या कर्मयोगाची आवश्यकता – राज्यपाल

मुंबई (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारताचं ध्येय साकारण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या कर्मयोगाची आवश्यकता असल्याचं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत लोकमान्यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त ‘राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यासा’च्या वतीनं...

राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा शपथविधी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत शिवाजी पार्कवर पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यासाठी शिवतीर्थावर भव्य मंच उभारण्यात आला...