शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शासन प्रयत्नरत-डॉ. अनिल बोंडे

शिवटेकडी परिवारातर्फे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा हृद्य सत्कार अमरावती : केवळ कृषी उत्पादन नव्हे, तर त्याबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. शिवटेकडी मित्र...

आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही याचा खुलासा राज्यसरकारने करावा अशी भाजपाची...

मुंबई (वृत्तसंस्था) : इतर मागासवर्गियांच्या आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही याचा खुलासा राज्यसरकारने करावा अशी मागणी भाजपाने केली आहे. राज्यातलं आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत गेले...

नाशिकमधल्या आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूलचे ३२ वैमानीक भारतीय हवाई दलात दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिकमधल्या आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल म्हणजेच कॅटसमध्ये लढाऊ विमान उड्डाणाच्या खडतर प्रशिक्षणानंतर आज ३२ वैमानीक भारतीय हवाई दलात दाखल झाले. आज सकाळी नाशिकमध्ये हा दीक्षांत सोहळा...

पर्यावरण रक्षणात भारताने आघाडी घेतल्याचे पंतप्रधानांचे ‘मन की बात’ मध्ये प्रतिपादन

मुंबई : देशात 2 ऑक्टोबरला ‘फिट इंडिया प्लॉगिंग रन’ आयोजित करण्यात येणार आहे. प्लॉगिंग म्हणजे, धावता-धावताना कचरा उचलणे असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. राष्ट्रपिता महात्मा...

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई : शिक्षण महर्षी आणि कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मंत्रालयातील नवीन प्रवेशद्वाराजवळ आयोजित...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे

मुंबई (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं आज राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर इथल्या घरांवर छापे घातले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात केलेल्या आरोपानंतर देशमुख...

राज्यात ६५ हजारपेक्षा जास्त सरकारी आणि खाजगी शाळांमधे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार – वर्षा...

मुंबई (वृत्तसंस्था) : जिल्हा परिषदेच्या ६५ हजारपेक्षा जास्त शाळांसह इतर सरकारी शाळांमधेही सीसीटीव्ही कँमेरे बसवण्याची कार्यवाही येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज...

शेती सांभाळून मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये सर्वाधिक योगदान

मुंबई (वृत्तसंस्था) : कौटुंबिक जबाबदारी, शेती- व्यवसाय सांभाळून मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये सर्वाधिक योगदान असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल केले. यशवंतराव चव्हाण...

मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन

मुंबई– मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनम्र अभिवादन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, “मातोश्री रमाबाई आंबेडकर या प्रेम, त्याग, करुणा, साहस, संघर्षाच्या...

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडून खाजगी रुग्णालयांचा आढावा

खाजगी रुग्णालयांनी कोविड -१९ रुग्णांकडून शासन नियमानुसार दर आकारणी करावी - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर पुणे : कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना खाजगी रुग्णालयांनी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार दर आकारणी...