नवे कृषी कायदे, हमी भाव आणि बाजार समित्यांबाबत असलेले गैरसमज पंतप्रधानांनी केले दूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेनं मंजूर केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे. या नव्या कायद्यांमुळे पिकांना मिळणारा हमीभाव...

देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ४३ शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाचे नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण देशभरात झपाट्यानं कमी होत आहे. बाधासक्रीय रुग्णांची संख्या कालच्या दिवसभरात ५० हजारानं कमी होऊन ९ लाख ७३ हजारावर आली....

जागृत नागरिक महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त मा.श्री. श्रावण हार्डीकर यांनी सन 2018 साली मनपाच्या विकास कामात नागरिकांचा सहभाग, याअंतर्गत नागरिकांनी रु. 10 लाखापर्यंतची कामे सुचवावीत असे आवाहन केले होते....

नागरिकांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात घाबरून जाऊ नये – उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात घाबरून जाऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत विधानसभेतही आज चर्चा झाली, या चर्चेला ते उत्तर...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते, शनिवार वाडा येथे ध्वजारोहण

पुणे : शनिवार वाडयावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ध्वजारोहण केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, श्रीमंत पाटोळे, अमृत नाटेकर, भारत वाघमारे,...

नागरिकत्व सुधारणा कायद्याची भीती बाळगू नका; राज्यात शांततेचे वातावरण ठेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये. राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही, असा विश्वास मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळांना देऊन राज्यात...

विक्रम लॅन्डर कोट्यवधी भारतीयांच्या वतीने विक्रम साराभाई यांना श्रद्धांजली म्हणून चंद्रावर उतरेल : पंतप्रधान...

नवी दिल्ली : इसरोचे संस्थापक जनक डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्मशताब्दी सोहळ्याला अहमदाबाद येथे प्रारंभ झाला. इसरो , अंतराळ विभाग, अणुऊर्जा विभागाचे अधिकारी आणि साराभाई कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित...

शासकीय निर्णयांची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचवा – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई : सामान्य जनतेची कामे सुलभ पद्धतीने व्हावी यासाठी शासन  अनेक लोकोपयोगी निर्णय घेते. या निर्णयांची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यकतेनुसार ग्रामसभा घेऊन संबधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या...

दक्षिण कोरियात कोविड-१९ चे १४२ रुग्ण आढळले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात कोविड-१९ या आजाराची लागण झालेले १४२ नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोना बाधित एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही कोरियाच्या...

राज्यभरात आतापर्यंत १३ हजार ४०४ रुग्णांना घरी सोडले

कोरोनाचे आज २६०८ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण ४७ हजार १९० – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार १९० झाली आहे. आज २६०८ नवीन...