अणुयुद्धाचा धोका वाढला असल्याचं जो बायडेन यांचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अणुयुद्धाचा धोका कधी नव्हे इतका वाढला असल्याचं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केलं आहे. रशियाला युक्रेनमधे पराभव पत्करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर कमी क्षमतेची...

संत नामदेव महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : संत नामदेव महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकार विविध कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. संत नामदेवांचा जीवनपट उलगडून दाखवणारं नाटक, भक्ती महोत्सव, अभंगवाणी असे विविध कार्यक्रम मुंबई, पुणे,...

दिवाळी सुट्ट्यांमध्ये अतिरिक्त गाड्या सोडण्याचा राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या कालावधीत आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळानं यंदा राज्यभरात १ हजार ४९४ अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय घेतला...

19 वर्षाखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतल्या भारत आणि श्रीलंकेतला अंतिम सामन्यात पावसाचा अडथळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुबईत १९ वर्षाखालच्या आशिया चषक एकदिवस क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या अंतिम लढतीत पावसाचा व्यत्यय आला आहे. या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक...

‘कोरोना’च्या तिसऱ्या टप्प्यापासून वाचण्यासाठी जनतेने घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार...

मुंबई : राज्यातील ‘कोरोना’ रुग्णसंख्येत झालेली वाढ वैयक्तिक संपर्कातून झाली आहे. समुहसंसर्गाची लक्षणे अद्याप आढळलेली नाहीत. योग्य काळजी घेतल्यास ‘कोरोना’ संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून आपण राज्याला आजही वाचवू शकतो....

कोणताही पात्र शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही – पालकमंत्री

अलिबाग : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र शिधापत्रिकाधारकांना माहे एप्रिल, मे व...

किसान सन्मान निधीतून आतापर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ७५ हजार कोटी रुपये हस्तांतरित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ७५ हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. केंद्र सरकारच्या दूरदृष्टीमुळे शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जात गेल्या ७...

युक्रेनच्या झापोरिझ्झिया अणु प्रकल्पाजवळ झालेल्या गोळीबारावर भारताने चिंता व्यक्त केली आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधील झापोरेझ्झीया या अणुउर्जा प्रकल्पाच्या अणुइंधन साठवणुक यंत्रणेजवळ रशियाने केलेल्या हल्ल्याच्या वृत्तावर भारताने चिंता व्यक्त केली आहे. आण्विक सुविधांच्या सुरक्षिततेला बाधा येऊ नये यासाठी रशिया आणि...

उपसरपंचांना १ ते २ हजार रुपये मानधन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबरच आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात आलं आहे. लोकसंख्येनुसार १ ते २ हजार रुपये मानधन उपसरपंचांना दिलं आहे. राज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती असून...

मेक इन इंडियामुळे सारं जग भारताकडे कारखानदारीचं शक्तीकेंद्र म्हणून बघत आहे- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेक इन इंडियामुळे अनंत शक्यता निर्माण झाल्या असून, सारं जग भारताकडे कारखानदारीचं शक्तीकेंद्र म्हणून बघत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज...