प्रत्येक नागरिकाच्या मनात जलजागरुकतेची ज्योत पेटवणं अनिवार्य झालं असून, त्यासाठी अभिनव पद्धती शोधण्याचं प्रधानमंत्र्यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्येक नागरिकाच्या मनात जलजागरुकतेची ज्योत पेटवणं अनिवार्य झालं असून, त्यासाठी अभिनव पद्धती शोधण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्यप्रदेशात भोपाळ इथं पहिल्या दोन...

गोंदिया जिल्ह्यातील प्रलंबित वनहक्क जमिनीचे दावे त्वरीत निकाली काढण्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे...

मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासींचे वन हक्क जमिनीचे दावे येत्या पंधरा दिवसात निकाली काढण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया...

कोरोनामुळे मृत झालेल्या नागरिकांचा ; सामान्य कर १०० टक्के माफ होणार

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील वास्तव्यास असलेल्या कोरोनाबाधित व कोरोनामुळे मयत झालेल्या नागरिकांना निवासी मिळकत कर माफ करण्यात यावा. याबाबत भारतीय जन संसद पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष दत्तात्रय जाधव,...

अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्याला सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार

नवी दिल्ली : पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज प्रदान केला. विश्वकर्मा जयंती दिनानिमित्त भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) च्यावतीने दुसऱ्या ‘विश्वकर्मा’ पुरस्कार...

आळंदी कार्तिकी यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी अधिका-यांनी समन्वयाने काम करावे

पुणे : आळंदी कार्तिकी यात्रेत भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी आणि भाविकांची यात्रा काळात गैरसोय होणार नाही, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना तसेच यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी विविध विभाग प्रमुख, अधिका-यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून...

मुंबईत केशरी रेशन कार्डधारकांना २४ एप्रिलपासून गहू व तांदूळ वाटप

अन्न, नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची माहिती मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी (एपीएल) रेशन कार्डधारक नागरिकांना राज्य शासनाकडून तीन किलो गहू व दोन किलो...

बहुजनांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची मागणी – राज्यमंत्री बच्चू कडू

मुंबई : बहुजनांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग विभागासाठी असलेल्या विविध योजना सक्षमपणे राबविण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात...

भारतीय फळांना अमेरिकेच्या बाजारात प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय फळांवर अमेरिकेच्या बाजारात बंदी नसून केळी, डाळिंब, आंबा, कलिंगड आणि नारळ या सर्व भारतीय फळांना अमेरिकेच्या बाजारात प्रवेश असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल...

छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च, २०२१ रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार...

राज्याला देशातलं सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेलं राज्य करणार असल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्धार

मुंबई (वृत्तसंस्था) : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम’ तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण मार्ग अवलंबिले आहेत त्याचं कौतुक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला देशातलं सर्वाधिक आरोग्य साक्षरता...