नीलक्रांती योजनेतून सव्वातीन लाख मच्छीमारांना विमा
मुंबई : मत्स्यव्यवसायाचा एकात्मिक विकास, मत्स्योत्पादनात वाढ तसेच मच्छिमारांचे कल्याण या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या नीलक्रांती योजनेद्वारे सुमारे 3 लाख 24 हजार मच्छिमारांना विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. मागील तीन वर्षात...
अहमदनगर येथील डॉ.अमोल बागुल यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली : अहमदनगर येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक डॉ.अमोल बागुल यांना वैविद्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्यासह उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या...
अत्याचारग्रस्त महिलांना मदत देणारे ‘वन स्टॉप सेंटर’ मुंबईत सुरु
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते सेंटरचा प्रारंभ
मुंबई : अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय मदत, कायदेशीर मदत, समुपदेशन, मानसोपचार तसेच गरज असल्यास तात्पुरत्या आश्रयाची सुविधा उपलब्ध करुन देणारे ‘वन स्टॉप सेंटर’ आजपासून केईएम...
‘एमसीव्हीसी’च्या विद्यार्थ्यांना ॲप्रेंटिशिप सुरू करण्याचे डॉ.रणजित पाटील यांचे निर्देश
मुंबई : उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी (ॲप्रेंटिशिप) सुरू करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी. तसेच तासिका तत्वावरील शिक्षकांचे मानधन वाढीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश गृह, कौशल्य विकास राज्यमंत्री...
उत्पादन शुल्क विभागातील सेवा ऑनलाईन केल्याने कामकाजाचे सुलभीकरण, अधिकारांचे विकेंद्रीकरण- राज्य उत्पादन शुल्क मंत्री...
मुंबई : मद्य निर्मिती व मद्य विक्रीबाबत लागणारे परवाने आणि सर्व सेवा ऑनलाईन करण्याच्या दृष्टीने या सर्व कामकाजाचे सुलभीकरण व अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क...
‘हिरकणी महाराष्ट्राची’ योजनेंतर्गत उत्कृष्ट जिल्हास्तरीय बचत गटांना 2 लाख रुपये पारितोषिक (विशेष वृत्त)
मुंबई : बचतगटातील महिलांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना 'हिरकणी महाराष्ट्राची' योजनेंतर्गत जिल्हास्तरावरील 10 बचत गटांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर तालुकास्तरावरील 10 बचत गटांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येते. महाराष्ट्र...
मोर्शी तालुक्यात मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करणार-कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे
मुंबई : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतिक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी सांगितले.
मंत्रालयात आज मोर्शी तालुक्यात...
नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत
राजभवनात राष्ट्रीय सलामीच्या मानवंदनेसह स्वागत
मुंबई : नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर श्री. कोश्यारी यांचे खास विमानाने आगमन...
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षणसेवक भरती अन्य राज्यांसाठी पथदर्शी- ॲड. आशिष शेलार
22 शिक्षण सेवकांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्ती पत्र
मुंबई : शिक्षण सेवक भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि निवड प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी राज्य शासनामार्फत पवित्र प्रणाली आणण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सेवक भरती...
ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाचे उच्चस्तरीय पथक उद्या जम्मू आणि काश्मीरला भेट देणार
नवी दिल्ली : ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे एक उच्च स्तरीय पथक उद्या जम्मू आणि काश्मीरला भेट देणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये नवीन सुधारणा आणि सर्वोत्तम पद्धती सुरु करण्याबाबत...