Home Blog Page 1442

महिला व बाल विकास प्रकल्पांसाठी ‘एनजीओं’चा सहभाग महत्त्वाचा – महिला व बालविकास मंत्री यशोमती...

मुंबई : महिला आणि बालकांच्या विकासासाठी राज्य शासन विविध प्रकल्प राबवित आहे. या कामामध्ये अशासकीय सामाजिक संघटनांचा (एनजीओ) सहभाग आवश्यक असून प्रशासन आणि एनजीओ...

चीनची ग्रेट वॉल मोटर्स कंपनी महाराष्ट्रात पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार

कंपनीच्या प्रतिनिधींची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा मुंबई : चीनमधील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची ग्रेट वॉल मोटर्स (जीडब्ल्यूएम) कंपनी लवकरच महाराष्ट्रात आपला प्रकल्प सुरू करणार...

विद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लवकरच सातव्या वेतन आयोगानुसार वेतन – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई : विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक असून 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन...

महिला सक्षमीकरणाच्‍या योजनांना व्‍यापक प्रसिध्‍दी द्यावी – निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. कटारे

पुणे : समाजातील मुलींचे जन्‍मप्रमाण मुलांच्‍या तुलनेत कमी असल्‍याने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, महिला सक्षमीकरणाच्‍या योजनांना व्‍यापक प्रसिध्‍दी द्यावी, अशा...

जिल्हा प्रशासनातर्फे हुतात्म्यांना आदरांजली

पुणे : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्मांच्या स्मरणार्थ जिल्हा प्रशासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी...

राजेंद्र सरग यांचा माजी राज्यमंत्री उल्हासदादा पवार यांच्या हस्ते गौरव

पुणे : शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्यावतीने राजेंद्र सरग यांचा व्यंगचित्र क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माजी राज्यमंत्री उल्हास दादा पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन...

केवायसी निकषांची पूर्तता न केल्याबद्दल एचडीएफसी बँकेला एक कोटी रुपयाचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवायसी निकषांची पूर्तता न केल्याबद्दल एचडीएफसी बँकेला एक कोटी रुपयाचा दंड रिझर्व्ह बँकेनं ठोठावला आहे. आयपीओच्या बोलीसाठी खातेधारकांनी उघडलेल्या एकोणचाळीस...

महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात ५ नक्षलवाद्यांना अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात पेरमिलभट्टी जंगलात आज सकाळी पोलीस दलाच्या सी-६० पथकाच्या जवानांनी ५ नक्षलवाद्यांना अटक केली आहे. आणि त्यांच्याकडून ३ शस्त्रे...

‘सीएए’ चा राज्यातील नागरिकाला त्रास होऊ देणार नाही – गृहमंत्री अनिल देशमुख यांची स्पष्ट...

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी महाराष्ट्र शासनाची भूमिका स्पष्ट असून राज्यातील एकाही नागरिकाला या कायद्याचा त्रास होऊ देणार नाही वा नागरिकत्व गमवावे लागणार नाही,...

पर्यावरण आणि पर्यटन खाते अधिक सक्षम बनविणार : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

पुणे : पर्यावरण आणि पर्यटन हे विभाग लोकांशी निगडित असून लोकसहभागावर भर देऊन ही खाती अधिक सक्षम व महत्वपूर्ण बनविणार, असे प्रतिपादन पर्यावरण व...