राज्यपाल राम नाईक लिखित “चरैवेति !चरैवेति!!”पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील फर्ग्युसन महाविद्यालयात उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक लिखित "चरैवेति !चरैवेति!!"(जर्मन अनुवाद)...
शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शासन प्रयत्नरत-डॉ. अनिल बोंडे
शिवटेकडी परिवारातर्फे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा हृद्य सत्कार
अमरावती : केवळ कृषी उत्पादन नव्हे, तर त्याबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचे कृषी मंत्री डॉ....
येत्या १५ दिवसात महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा- पालकमंत्री दीपक केसरकर
सिंधुदुर्गनगरी : येत्या १५ दिवसात महामार्गावरील सर्व धोकादायक ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करून महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कणकवली...
‘ट्रोल’धाड खरेच रोखली जाईल?
सध्या सोशल मीडियावर पडीक असणाऱ्यांची संख्या वेगाने वाढते आहे. आपल्या व्यवसाय, करिअर याला अनुसरून आवश्यकतेनुसार सोशल अँक्टिव्ह राहणाऱ्यांनाही आता या उपद्रवी घटकांचा फटका बसू...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात येणाऱ्या भीमसृष्टीचे काम जुलै महिना अखेर पूर्ण करा
पिंपरी : महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात येणाऱ्या भीमसृष्टीचे काम जुलै महिना अखेर पूर्ण करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव व सभागृह...
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुणेकरांसमवेत ‘मन की बात’ कार्यक्रमाचा घेतला श्रवणानंद
पुणे : आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा श्रवणानंद, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री...
जलसंवर्धनासाठी जनचळवळ सुरु करण्याचे पंतप्रधानांचे जनतेला आवाहन
नवी दिल्ली : देशातल्या अनेक भागांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेने जलसंवर्धनासाठी जनचळवळ सुरु करावी आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचे आवाहन पंतप्रधान...
सर्वांसाठी घरे : स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गृहनिर्माण व बांधकाम क्षेत्राशी निगडीत विषयांसंदर्भात बैठक
मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 'सर्वांसाठी घरे आणि परवडतील अशी घरे' हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मुंबईतील गृहनिर्माण आणि बांधकाम...
बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांनी तीन जुलैपर्यंत त्रुटींची पूर्तता करावी
मुंबई : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015अंतर्गत बालकांच्या कल्याणासाठी कार्यरत व इच्छुक असणाऱ्या राज्यातील सर्व स्वयंसेवी व शासकीय संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे....
हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उमरेड येथील वृक्षदिंडी समारोपास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
नागपूर : वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी राज्यात वृक्षारोपण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी वन विभाग गेल्या पाच वर्षांपासून चांगले...