Home Blog Page 64

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शेतीआधारित उद्योगांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचं मत

मुंबई : विदर्भासह संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेती सोबतच शेतीवर आधारित उद्योगांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. शेती आधारित व्यवसायांचं सकल देशांतर्गत...

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव मदत तसंच दुकानदार, टपरीधारकांनाही आर्थिक मदत देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई : राज्यातल्या आपत्तीग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या तातडीच्या अनुदानाची रक्कम दुप्पट म्हणजेच प्रति कुटुंब १० हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून, दुकानदारांना ५०...

२१ व्या शतकातला भारत घडवण्यात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली : देशाला यश प्राप्त करुन देण्याची आणि देशाचं भविष्य घडवण्याची ताकद शिक्षणात असून २१ व्या शतकातला भारत घडवण्यात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची राहिली...

भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भीमा-आसखेड येथील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत शासनाकडून कार्यवाही सुरू असल्याची माहिती, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. विधानपरिषद...

मेट्रो स्थानकांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी

पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मार्गिकेचे लोकार्पण होत असल्याच्या...

अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची २६ तुकडी बालताल आणि पहलगाम इथल्या तळाकडे रवाना

नवी दिल्ली : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची २६ तुकडी जम्मू इथल्या आधार शिबिरातून आज सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात बालताल आणि पहलगाम इथल्या तळाकडे रवाना...

आयसीस प्रकरणात एनआयएकडून पुण्यातील आणखी एकाला अटक

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने आयसिसशी संबंधित प्रकरणात काल आणखी एका व्यक्तीला अटक केली. पुण्यातील कोंढवा इथं छापा टाकून डॉ अदनान...

गेल्या १० वर्षात देशातल्या बाजारपेठांचं भांडवली मूल्य मोठ्या प्रमाणात वाढल्याचं केंद्रीय अर्थमंत्री यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली : गेल्या १० वर्षात देशातल्या बाजारपेठांचं बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. १० वर्षांपूर्वी हे बाजारमूल्य केवळ ७४ लाख कोटी रुपये होतं. गेल्या...

पर्यावरण रक्षणाचं महत्त्वं अधोरेखित करत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारीनं काम करावं – प्रधानमंत्री

नवी दिल्ली : पृथ्वीची देखभाल आणि संरक्षणासाठी देशात अनेक पर्यावरण संरक्षक उपक्रम राबवले जात आहे. पर्यावरण रक्षणाचं महत्त्वं अधोरेखित करत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारीनं...

निवृत्तीवेतनाचे पैसे वेळेत मिळावेत यासाठी पुढच्या अधिवेशनापर्यंत कार्यप्रणाली निश्चित करून अंमलात आणली जाईल –...

मुंबई : राज्यातल्या निवृत्त शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना विहित वेळेत निवृत्तीवेतनाचे पैसे मिळावेत यासाठी पुढच्या अधिवेशनापर्यंत कार्यप्रणाली निश्चित करून अंमलात आणली जाईल,असं...