भारताचे लष्कर प्रमुख येत्या 9ते 14 डिसेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे दि. 9 ते 14 डिसेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीसाठी जनरल नरवणे...
भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनीत सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वीस षटकांच्या तीन क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनी इथं सुरुवात झाली आहे.
भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
मालिकेतील...
देशात एकूण कोरोनाबाधितांपैकी उपचाराधीन रुग्णांची संख्या चार टक्क्याच्या खाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल 10 लाख 26 हजारपेक्षा अधिक करोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत 14 कोटी 88 लाख कोरोना नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागानं...
विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांबाबत संभ्रम निर्माण केला असल्याची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांबाबत संभ्रम निर्माण केला असून विरोधक या मुद्द्यावर राजकारण करत असल्यचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला...
कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालायचे राज्यांना दक्ष राहण्याचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी संघटनांनी आज पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या...
आखिल भारतीय व्यापार संघ, सीएआयटी आणि एआयटीडब्लूए या वाहतूकदारांच्या संघटना बंदपासून दूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखिल भारतीय व्यापार संघ, सीएआयटी आणि एआयटीडब्लूए या वाहतूकदारांच्या संघटनांनी बंदमध्ये सहभागी नसल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान देशातीन कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालायनं...
दिल्ली पोलिसांकडून ५ दहशतवाद्यांना अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आज दिल्लीतल्या शकारपूर परिसरातून एका चकमकीनंतर ५ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. यापैकी दोनजण पंजाबचे तर तीनजण काश्मीरचे आहेत. हे तिघेजण हिझबुल...
फायझरनं भारतात कोरोनावरील लस विक्रीची मागितली परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात औषध निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या कंपन्यांपैकी फायझर या कंपनीने, कोविड-19 वरील आपल्या लसीचा भारतात तातडीनं वापर करण्यासाठी परवानगी मागितली आहे. इंग्लंड आणि बाहरिनध्ये या कंपनीला...
आग्रा मेट्रोच्या कामाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यटकांसाठी प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी केंद्र सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. सरकार नवीन योजना बनवण्याबरोबरच त्या पूर्ण करण्यालाही प्राधान्य देत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान...
विज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्व क्षेत्रातील नावीन्यपूर्ण गोष्टींचा वापर करून पुढील काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्व क्षेत्रातील नावीन्यपूर्ण गोष्टींचा वापर करून येत्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील अव्वल अर्थव्यवस्थांमध्ये गणली जाईल यावर नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार...











