शेजारच्या देशांशी शांततापूर्ण संबंध ठेवण्यासाठी भारत प्रयत्नशील, प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मतेला बाधा पोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुणालाही भारत चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. ते आज मुख्यमंत्र्यांशी संवाद...
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांकडे नोंदवला निषेध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गलवान इथं झालेल्या चकमकीबद्दल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याशी संपर्क साधून तीव्र निषेध नोंदवलाय. आज दुपारीच त्यांनी वँग यांच्याशी दूरध्वनीवरुन...
बारावीच्या उर्वरित विषयांची परीक्षा घेण्यासंदर्भात लवकर निर्णय घेऊ – CBSE
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बारावीच्या उर्वरित विषयांची परीक्षा घेण्यासंदर्भात लवकर निर्णय घेऊ असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE नं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी ही माहिती दिली आहे.
CBSE...
देशात १ लाख ८७ हजार रुग्ण बरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला कोविड १९ बाधित रुग्णांचा बरं होण्याचा दर सुधारला असून तो ५२ पूर्णांक ७९ शतांश टक्के इतका झाल्याचं केंद्रसरकारनं म्हटलं आहे. देशात आतापर्यंत एकूण १...
देशाचे २० जवान शहीद, चीनचीही मोठी जीवितहानी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गलवान खोऱ्यात काल मध्यरात्री झालेल्या चकमकीत चीनला चांगलाच तडाखा बसला असून त्यांचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार किंवा गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात...
चीनसोबत झालेल्या संघर्षासंदर्भात प्रधानमंत्र्यांनी शुक्रवारी बोलवली सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येत्या शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या ऑनलाईन बैठकीत विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष या बैठकीत सहभागी होणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोविड -19 संबंधित व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी लोकनायक जयप्रकाश नारायण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोविड -19 संबंधित व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आज लोकनायक जयप्रकाश नारायण (एलएनजेपी) रुग्णालयाला अचानक भेट दिली. अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्य...
चिनी सैन्याबरोबर झालेल्या संघर्षामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लड्डाखमध्ये गलवान खोऱ्यात काल रात्री चिनी सैन्याबरोबर झालेल्या संघर्षामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले. या भागातून दोन्ही देशांचं सैन्य मागे घेण्याची...
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदी उठवायला सुरुवात केल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांमधल्या प्रयत्नांमुळे अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज २१ राज्यं...
प्रधानमंत्री २८ जून रोजी ‘मन की बात ’या कार्यक्रमातून देशवासियांशी साधणार संवाद
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,‘मन की बात ’या आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून येत्या २८ जून रोजी देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
कोविड-१९ चा सामना करण्यासह अन्य विषयांवर सांगण्यासारख्या नव्या कल्पना,...











