देशातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. काल देशात ८ हजार १७१ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १ लाख...

कोरोनाचा प्रभावामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आली असली तरीही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येत्या काळात भारताचा वेगानं विकास...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रभावामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जरी मंदी आली असेल तरी प्रतिभा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात भारताचा वेगाने विकास होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. सर्वसमावेशकता,...

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दुसर्‍या कार्यकाळातील पहिली मंत्रिमंडळ बैठक

शेतकऱ्यांसाठी घेतले ऐतिहासिक निर्णय 14 वर्षानंतर प्रथमच एमएसएमई व्याख्या बदलली मध्यम उद्योगांची परिभाषा 50 कोटी रुपये गुंतवणूक आणि उलाढाल  250 कोटी रुपये   पर्यंत वाढली खरीप हंगाम 2020-21 साठी सरकारने उत्पादन खर्चाच्या किमान...

केरळातील १०० हून अधिक डॉक्टर मुंबईत दाखल होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या काही दिवसात केरळातून १०० हून अधिक डॉक्टर आणि नर्स मुंबईत दाखल होणार आहेत. तिरुअनंतपुरमच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ संतोष कुमार यांनी पीटीआयला...

केंद्र सरकारने १४ धान्यांची किमान आधारभूत किंमत ५० ते ८३ टक्क्यांनी वाढविली.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्र सरकारने १४ धान्यांची किमान आधारभूत किंमत वाढविली आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीकाच्या खर्चाच्या तुलनेत ५० ते ८३ टक्के परतावा मिळू शकणार आहे....

केंद्र सरकारद्वारे लघु उद्योगांना दिलासा देणारा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थात MSME दिलासा देणारा निर्णय आज जाहीर केला. यानुसार ५० कोटी रुपयापर्यंतची गुंतवणूक आणि २५० कोटींपर्यंतची उलाढाल असलेल्या...

फेरीवाल्यांना दिलासा देणाऱ्या प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधीची घोषणा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने फेरीवाल्यांना दिलासा देणाऱ्या पीएम स्वनिधी अर्थात प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधीची घोषणा आज केली. याअंतर्गत फेरीवाऱ्यालांना १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. पानवाले,...

एक देश एक शिधापत्रक प्रणालीअंतर्गत राज्यांनी धान्यवाटपाला सुरुवात करावी केंद्र सरकारचे राज्यांना आवाहन

नवी दिल्ली : एक देश एक शिधापत्रक प्रणालीअंतर्गत राज्यांनी आजपासून धान्यवाटपाला सुरुवात करावी  असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. दरम्यान या प्रणाली अंतर्गत आता ओदिशा, सिक्कीम आणि मिझोरम या...

वैद्यकीय क्षेत्राने मुबलक दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील याकडे लक्ष द्यावे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली : वैद्यकीय क्षेत्राने परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील, याकडे लक्ष द्यावे. तसेच वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आरोग्य योजनांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या करण्यासाठी प्रयत्न करावा, असे...

देशभरात कोरोना बाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले

नवी दिल्ली : देशभरात कोरोना बाधितांची संख्या एक लाख ९० हजार ५३५ वर पोहोचली असून त्यापैकी ९१ हजार ८१९ जण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण...