रस्त्यांवर जंतुनाशकाचे फवारे मारून कोविड १९ चा नायनाट होत नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्त्यांवर जंतुनाशकाचे फवारे मारून कोविड १९ चा नायनाट होत नाही, तसंच ही जंतुनाशकं आरोग्यासाठी घातक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सध्या ...
देशातली कोरोनाबाधितांची संख्या ९१ हजारांच्या जवळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वाधिक भर पडली. 4 हजार 987 नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या 90 हजार 927 झाली आहे. गेल्या...
नैऋत्य मोसमी पाऊस केरळमधे चार दिवस उशिरा पोचण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मोसमी पाऊस यंदा केरळमधे चार दिवस उशिरा पोचण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. आता मान्सून १ जुनऐवजी ५ जूनला केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता...
मजुरांना राज्यात पोहचवण्यासाठी १ हजार ३४ विशेष रेल्वे सुरू – पियूष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या मजुरांना आपापल्या राज्यात पोहचवण्यासाठी १ हजार ३४ विशेष रेल्वे सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे. काल दिवसभरात अशा एकशे सहा गाड्या...
भारतीय नौदलाच्या समुद्रसेतू अभियानाला सुरूवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे मालदिवमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या ऑपरेशन समुद्रसेतू अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. नौदलाचं आय एन एस जलाश्व हे जहाज मालदिवमध्ये अडकलेल्या...
देशातली कोरोनाबाधितांची संख्या ८५ हजारांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ आजारानं देशात आतापर्यंत २ हजार ७५२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत १०३ रुग्ण मरण पावले तर ३ हजार ९७० नवे रुग्ण आढळले....
पावसाळ्यात साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहणं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृतीदलाचे अध्यक्ष संजय ओक यांनी पीटीआयला सांगितलं की मलेरिया, डेंगू, कावीळ, अतिसार अशा आजारांचा धोका पावसाळ्यात जास्त आहे. त्याचा परिणाम होऊन कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती...
पायी जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना श्रमिक रेल्वे गाड्या आणि बसमधूनच प्रवासाला उद्युक्त करण्याची जबाबदारी केंद्र...
नवी दिल्ली : सरकार चालवत असलेल्या श्रमिक विशेष गाड्या आणि बसद्वारे अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी जलदगतीने सुविधा उपलब्ध करुन द्यावी यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने 11 मे 2020 रोजी...
उत्तर प्रदेशातल्या औरैया इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवित हानीबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातल्या औरैया इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
“उत्तर प्रदेशात औरैया इथे झालेला रस्ते अपघात ही दुःखद घटना आहे....
भारतीय नागरिकांना घेऊन आयएनएस जलाश्व मालेतून रवाना
समुद्र सेतू अभियानाचा दुसरा टप्पा
नवी दिल्ली : भारतीय नागरिकांना समुद्रमार्गे परदेशातून परत आणण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नात भारतीय नौदलाच्या समुद्र सेतू अभियानाचे योगदान म्हणून भारतीय नौदलाच्या जलाश्व जहाजावर माले येथील बंदरात 15...











