पर्यावरण तंत्रज्ञान मुक्त स्रोत म्हणून आणि वाजवी किंमतीवर उपलब्ध करुन देण्यासाठी जगाने संघटित झाले...
भारतासह 30 देशांनी पहिल्या आभासी पीटर्सबर्ग हवामान संवादातील हवामानबदलाच्या मुद्यांवर केली चर्चा
नवी दिल्ली : पीटर्सबर्ग हवामान संवादाच्या 11 व्या सत्रात भारतासह 30 देशांनी कोविड-19 नंतर आमची कार्यक्षमता वाढवून आणि...
लाईफलाईन उडान विमानांनी देशात पोचवलं ७४८ टनांहून अधिक साहित्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ विरोधातल्या लढाईत लाईफलाईन उडान विमानं महत्वाची भूमिका बजावत असून, आतापर्यंत ४०३ फेऱ्यांमधून या विमानांनी देशभर वैद्यकीय साधनसामुग्री पोहोचवली आहे.
कालपर्यंत या विमानांनी एकूण ९७...
सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या राहिलेल्या परीक्षा लॉकडाऊननंतर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीएसई, अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावी आणि बारावीच्या राहिलेल्या परीक्षा लॉकडाऊननंतर घेणार आहे.
लॉकडाऊन पूर्णपणे उठल्यानंतर आणि देशभरातली स्थिती सामान्य झाल्यानंतर सरकार परीक्षांचं वेळापत्रक...
कोटा इथं अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना परत आणणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानातल्या कोटा इथं अडकलेल्या राज्यातल्या सुमारे २ हजार विद्यार्थ्यांना राज्य सरकार परत आणणार आहे. त्यांच्यासाठी १०० बसगाड्या पाठविणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी...
एक देश एक शिधापत्रिका तात्पुरती अमलात आणता येईल का हे तपासावे – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात एक देश एक शिधापत्रिका योजना तात्पुरती अमलात आणता येईल का हे पाहण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. ही...
देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सातत्यानं वाढ
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी सुमारे २३ टक्के रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. मात्र अजूनही या आजारावर ठोस उपचार सापडला नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट...
कोविड -19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्र्यांचा देशातल्या पालकांशी वेबिनारद्वारे...
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी दर्जेदार शिक्षणाच्या तरतुदीसाठी केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालय कटिबद्ध- रमेश पोखरीयाल निशंक
नवी दिल्ली : कोविड -19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री रमेश...
केंद्रीय साठयांतर्गत गहू खरेदीला गती
हंगामासाठी 400 एलएमटीचे उद्दिष्ट साध्य केले जाण्याची शक्यता
नवी दिल्ली : देशातील सर्व प्रमुख धान्य खरेदी करणाऱ्या राज्यांमध्ये गहू खरेदी जलद गतीने सुरू आहे. 26.एप्रिल2020 पर्यंत केंद्रीय साठ्यासाठी 88.61 लाख मेट्रिक...
आय.आय.टी.त शैक्षणिक शुल्क जैसे-थे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आय.आय.टी तसंच भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अर्थात आय. आय. आय. टी मध्ये शैक्षणिक शुल्क जैसे-थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२०२०-२१ या...
कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय ५० वर्ष करण्याचा विचार नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय ५० वर्ष करण्याच्या सरकारचा कोणताही विचार नाही.
तसंच कर्मचाऱ्यांनी वेतनाची १८ टक्के रक्कम सरकारला द्यावी असा कोणताही कायदा करण्याच्या विचारात सरकार...











