पालघर जिल्ह्याला भुकंपाचे धक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू , तलासरी , बोर्डी , धुंदलवाडी भागांत काल मध्यरात्री १२ वाजून १८ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता ३ पूर्णांक १ दशांश...

भाजीपाला आणि शेतीमालाच्या वाहतूकीसाठी कर्नाटक सरकारची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजीपाला आणि शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी कर्नाटक सरकारनं परवानगी दिली आहे. आजपासूनच ही वाहतूक सुरू होणार आहे. राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी...

देशभरात उपचारानंतर २९१ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्यांची संख्या ४ हजारच्या पुढे गेली आहे. काही वेळापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ट्वीटरवर ही माहिती दिली. या आजारानं आतापर्यंत देशात १०९...

जैन धर्माचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जैन धर्माचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त जनतेला शुभेच्छा...

विमान सेवा सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारनं आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्याबाबतचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी ट्वीटद्वारे सांगितलं आहे. एअर इंडिया वगळता...

विद्यापीठं आणि महाविद्यालयांनी मानसिक आरोग्य मदत क्रमांक सुरु करावेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनापासून बचावासाठी देशभरात सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या मानसिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी देशभरातली विद्यापीठं आणि महाविद्यालयांनी मानसिक आरोग्य मदत क्रमांक सुरु करावेत असे निर्देश विद्यापीठ...

जीवनावश्यक वस्तूंच्या सुरळित पुरवठ्यासाठी ट्रक चालक आणि मजुरांना कामाच्या ठिकाणी पोहोचू द्यावं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावलेल्या संचारबंदी दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा याकरता ट्रक चालक आणि मजुरांना आपापल्या कामाच्या जागी पोचायला अडचण होऊ नये याची काळजी...

दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी स्वतःहून माहिती द्यावी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींनी याची माहिती स्वतःहून देण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. मुंबई महापालिकेच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर ही माहिती देण्याचा आवाहन...

पीएम केअर्स कोषासह गरजूंना अन्नधान्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ या आजाराच्या साथीचं गांभीर्य ज्यांना समजलं अशा मोजक्या देशांपैकी भारत एक आहे, आणि देशानं याबाबतीत समयोचित लढा पुकारला असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार केंद्रीय विद्यालय संघटनेकडून ऑनलाईन शिक्षण उपक्रम

नवी दिल्ली : कोविड-19, धोक्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल “निशंक” यांनी मंत्रालयांतर्गत...