परगावातील नागरिकांच्या निवारा आणि भोजनासाठी राज्यभरात २६२ मदत शिबिरांची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात अडकून पडलेल्या परगावातील नागरिकांची ते आहेत तिथेच निवाऱ्याची आणि भोजनासाठी राज्यभर २६२ मदत शिबिरं स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयानं दिली आहे. या शिबीरांमधून ...

राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रुग्ण आढळलेला भाग अनेक ठिकाणी सील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य राखीव पोलिस दलाच्या  शंभर जवानांची एक तुकडी ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा शहरात तैनात करण्यात आली आहे. मुंब्रा पोलिस ठाण्याचे १६० अधिकारी आणि कर्मचारी सध्या परिस्थितीवर...

शेअर बाजारात पुन्हा घसरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या आठवड्यात मोठ्यातेजीत असलेले देशातले शेअर बाजार आज पुन्हा मोठ्या प्रमाणात घसरले. सेन्सेक्स आज १हजार ३७५ अंकांनी कोसळून २८ हजार ४४० अंकांवर बंद झाला. निफ्टी...

हजारो एकरावरचा ऊस गाळपाशिवाय पडून राहण्याची भिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातले उसतोड मजूर परतीच्या मार्गावर आहेत. ऊस तोडणीची व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे यंदाचा गळीत हंगाम आठवडाभरात बंद करण्याचा निर्णय साखर कारखाना चालकांनी घेतला...

दिल्ली सरकारमधल्या चार सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू संचारबंदीच्या काळात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दिल्ली सरकारमधल्या चार सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात या अधिकाऱ्यांनी  नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षेसंदर्भात...

राज्यातले ३८ कोरोनाबाधित उपचारानंतर कोरोनामुक्त, कोरोनाबाधितांची संख्या २१५ वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आज १२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यापैकी पुण्यात ५, मुंबईत ३, नागपुरात २ तर कोल्हापूर आणि नाशिक मध्ये प्रत्येकी एक रुग्ण आज आढळला त्यामुळे...

संचारबंदीचा कालावधी वाढवण्याचा कोणताही विचार नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, देशात लागू असलेल्या  संचारबंदीचा  कालावधी वाढवण्याचा कोणताही विचार नाही असं आज कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी स्पष्ट केलं. संचारबंदीचा कालावधी...

कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाचा सर्व राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था कोविड- 19 साठी विलगीकरण केंद्राच्या...

मंत्रालयाचे कर्मचारी किमान एक दिवसाचा पगार पीएम केअर्स निधीत जमा करणार नवी दिल्ली : नवीन कोरोना विषाणू (कोविड-19) विरुद्धच्या लढयात सरकारच्या तयारीचा एक भाग म्हणून कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाने...

कोविड-19 शी लढा देण्यासाठी 21 दिवसांच्या राष्ट्रीय लॉकडाऊनच्या काळात जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी...

राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांनी लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करतांनाच स्थलांतरित मजुरांचा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नवी दिल्ली : कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी देशभरात लागू असलेल्या 21...

संचारबंदीच्या काळात मजुरांना, कामगारांना वेळेवर वेतन द्यावे, त्यांच्याकडून घरभाड्याची वसुली करू नये – केंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीची अंमलबजावणी कठोरपणे करून, त्याचं उल्लंघन करणाऱ्यांना सरकारी विलगीकरण कक्षात किमान चौदा दिवसांचं विलगीकरण सक्तीचं करावं असे निर्देश, केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना...