राज्यातले १४ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत एकूण १४ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना विषाणूने बाधित झाल्यामुळे मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णायात उपचार घेत असलेले १२ रुग्ण दुसऱ्या चाचणीत बरे झाले...

केंद्र सरकार आर्थिक प्रोत्साहन पॅकेज जाहीर करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी लवकरच आर्थिक प्रोत्साहन पॅकेज जाहीर केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यांनी...

आर्थिक पॅकेज जाहीर होण्याच्या शक्यतेनं शेअर बाजारात तेजी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची आशा आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हने रोख्यांची अमर्याद खरेदी करण्याची केलेली घोषणा या आधारावर देशातले शेअर बाजार आज तेजीत होते. सकाळच्या व्यवहारात...

डिजिटल व्यवहारांचा जास्तीत जास्त वापर करा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी डिजिटल व्यवहारांचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या काळामध्ये एकमेकांमध्ये सामाजिक अंतर...

खबरदारीची उपाययोजना म्हणून भारतातील अनेक राज्यात कलम १४४ लागू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारच्या आदेशानंतर आज सकाळी सहा वाजल्यापासून ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत भारतातील अनेक राज्य असतील, या कालावधीत केवळ जीवनाश्यक सेवांचा पुरवठा...

देशांतर्गत विमानसेवा बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रसाराचा प्रतिबंधात्मक उपायम्हणून उद्यामध्यरात्री पासूनदेशांतर्गत विमानसेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्रालयानं एका पत्रकाद्वारे दिली आहे. ही बंदी मालवाहतूक करणा-या विमानांना...

पिकविमा अनुदान वाटप तुर्त बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून पिकविमा अनुदान वाटप तुर्त बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक हनमंत जाधव...

उपचारानंतर 24 रुग्ण पूर्ण बरे झाले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आतापर्यंत कोरोना विषाणू संक्रमाणावरच्या उपचारानंतर 24 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. या 24 जणांमधे उत्तर प्रदेशातल्या 9, दिल्लीतल्या 5, केरळ आणि राजस्थानमधल्या प्रत्येकी तीन,...

विवाह समारंभ आयोजित केल्याबद्दल गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनता कर्फ्यूच्या काळातच विवाह समारंभ आयोजित करणा-या एका पोलीस अधिका-याविरुद्ध औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा विवाह समारंभ काल हर्सूल फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत...

४ ते ६ आठवड्यांसाठी पॅरोलवर पाठवता येणा-या कैद्यांची यादी तयार करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्या कैद्यांना ४ ते ६ आठवड्यांसाठी पॅरोलवर पाठवता येईल अश्यांची यादी तयार करण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना...